शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Internet shutdown: आम्ही सज्ज, इंटरनेट होणार नाही बंद, भारताच्या टॉप सायबर अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 22:26 IST

पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परंतु भारताच्या इंटरनेट सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांच्या मते, जगभरात जरी इंटरनेट सेवा खंडित झाली तरी भारतात इंटरनेटच्या माध्यमातून होणारी कामं सुरूच राहणार आहेत. यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.राष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ अधिकारी गुलशन राय यांनी NDTVच्या हवाल्यानं सांगितलं की, जगभरातल्या इंटरनेट धारकांना पुढच्या 48 तासांमध्ये नेटवर्क कनेक्शनचा समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु आम्ही याची पूर्ण तयारी केली आहे. इंटरनेट बंद झाले तरी भारतात अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. Russia Today रिपोर्टनुसार, द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड अँड नंबर्स(ICANN)ही संस्था मेंटनन्सशी संबंधित काम करणार आहे. ICANN क्रिप्टोग्राफिक की(key) बदलणार आहे. ही इंटरनेट की(key)च अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टम(DNS)ची सुरक्षा करणार आहे.या मेंटनन्समुळे पूर्ण जगभरात फक्त 1 टक्के म्हणजेच जवळपास 36 मिलियन(3.6 कोटी) लोक प्रभावित होणार आहेत. कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटीच्या मते, डोमेन नेम सिस्टीमच्या सुरक्षेसाठी जगभरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करणं गरजेचं आहे. जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. या परिस्थितीत सिस्टम सिक्युरिटी एक्सटेन्शन बनवून मार्ग काढला जाऊ शकतो. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान