शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मोबाइल फोनच्या उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:19 IST

जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’

नवी दिल्ली - जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’असे आयसीएचे राष्ट्रीय अध्यक्षपंकज मोहिंद्रू यांनी २८ मार्च रोजी सिन्हा व प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयसीएने या पत्रात मार्केट रिसर्च फर्मने आयएचएस, चीनचा नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिस्टिक्स आणि व्हिएतनाम जनरल स्टॅटिटिक्स आॅफिसकडून मिळविलेल्या माहितीचा हवाला दिला आहे. आयसीएच्या माहितीनुसार, भारतात मोबाइल फोन्सचे वार्षिक उत्पादन २०१४ मध्ये तीन दशलक्ष होते, ते २०१७ मध्ये ११ दशलक्ष गेले. २०१७ मध्ये भारताने जगात व्हिएतनामचे हँडसेट्स निर्मितीतील दुसºया क्रमांकाचे स्थान हिसकावून घेतले. फोन्स उत्पादनात वाढ झाल्यामुळे भारतात २०१७-२०१८ वर्षात डिव्हायसेसच्या आयातीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली. इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने भारतात २०१९ मध्ये ५०० दशलक्ष मोबाइल हँडसेट्सच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. या फोन्सची अंदाजे किंमत ४६ अब्ज अमेरिकन डॉलर असेल.

टॅग्स :MobileमोबाइलMarketबाजारbusinessव्यवसायIndiaभारत