शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

मोबाइल फोनच्या उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:19 IST

जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’

नवी दिल्ली - जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमांमुळे भारताने जगात सर्वात जास्त मोबाइल फोन्स (हँडसेट्स) निर्माण करणाºया देशांत दुसरे स्थान पटकावले आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे,’असे आयसीएचे राष्ट्रीय अध्यक्षपंकज मोहिंद्रू यांनी २८ मार्च रोजी सिन्हा व प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.आयसीएने या पत्रात मार्केट रिसर्च फर्मने आयएचएस, चीनचा नॅशनल ब्युरो आॅफ स्टॅटिस्टिक्स आणि व्हिएतनाम जनरल स्टॅटिटिक्स आॅफिसकडून मिळविलेल्या माहितीचा हवाला दिला आहे. आयसीएच्या माहितीनुसार, भारतात मोबाइल फोन्सचे वार्षिक उत्पादन २०१४ मध्ये तीन दशलक्ष होते, ते २०१७ मध्ये ११ दशलक्ष गेले. २०१७ मध्ये भारताने जगात व्हिएतनामचे हँडसेट्स निर्मितीतील दुसºया क्रमांकाचे स्थान हिसकावून घेतले. फोन्स उत्पादनात वाढ झाल्यामुळे भारतात २०१७-२०१८ वर्षात डिव्हायसेसच्या आयातीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली. इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या फास्ट ट्रॅक टास्क फोर्सने भारतात २०१९ मध्ये ५०० दशलक्ष मोबाइल हँडसेट्सच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. या फोन्सची अंदाजे किंमत ४६ अब्ज अमेरिकन डॉलर असेल.

टॅग्स :MobileमोबाइलMarketबाजारbusinessव्यवसायIndiaभारत