शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

मोबाईलवर बोलताना कोणतीही समस्या आल्यास तो कॉल ड्रॉपच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:52 IST

टेलिकॉम कंपन्यांच्या बनवेगिरीला लागणार चाप

नवी दिल्ली : मोबाईलवर बोलताना सारखा आवाज न येणे, किंवा थांबत थांबत आवाज येण्याने त्रस्त आहात, मग आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. ट्रायने ग्राहकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक पाऊल उचलले असून आवाज थांबून थांबून येत असेल किंवा समोरच्या व्यक्तीचा आवाजच येत नसेल तर त्यालाही कॉल ड्रॉप मानले जाणार आहे. या द्वारे ट्राय या कंपन्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावणार आहे. या नव्या नियमाची सुरुवात 1 ऑक्टोबर 2018 ला केली जाणार आहे.

यापुर्वी ट्रायने बनविलेल्या नियमामध्ये फोनवर बोलत असताना संभाषण थांबने म्हणजेच कॉल कट होण्याला कॉल ड्रॉप समजले जात होते. मात्र, कंपन्यांनी यावर पळवाट काढून ग्राहकांना बोलतेवेळी आवाज न येणे किंवा थांबत थांबत आवाज येणे साऱख्या क्लुप्त्या शोधून काढल्या होत्या. यावर ट्रायने आता नवा नियम केला असून ही पळवाटही बंद केली आहे. यासाठी कंपन्या कमजोर नेटवर्कचे कारणही देऊ शकणार नाहीत.

टेलिकॉम कंपन्या बऱ्याचदा नेटवर्क कमजोर असल्याचे कारण देत कॉल ड्रॉपमधून अंग काढून घेत होत्या. फोनवर बोलताना आता कोणतीही समस्या आल्यास यापुढे ती कॉल ड्रॉपमध्ये मोजली जाणार आहे. महिन्यात 2 टक्क्यांपेक्षा जास्त कॉल ड्रॉप झाल्यास या कंपन्यांना 5 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाJioजिओBSNLबीएसएनएल