शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मोबाईलवर बोलताना कोणतीही समस्या आल्यास तो कॉल ड्रॉपच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:52 IST

टेलिकॉम कंपन्यांच्या बनवेगिरीला लागणार चाप

नवी दिल्ली : मोबाईलवर बोलताना सारखा आवाज न येणे, किंवा थांबत थांबत आवाज येण्याने त्रस्त आहात, मग आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. ट्रायने ग्राहकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक पाऊल उचलले असून आवाज थांबून थांबून येत असेल किंवा समोरच्या व्यक्तीचा आवाजच येत नसेल तर त्यालाही कॉल ड्रॉप मानले जाणार आहे. या द्वारे ट्राय या कंपन्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावणार आहे. या नव्या नियमाची सुरुवात 1 ऑक्टोबर 2018 ला केली जाणार आहे.

यापुर्वी ट्रायने बनविलेल्या नियमामध्ये फोनवर बोलत असताना संभाषण थांबने म्हणजेच कॉल कट होण्याला कॉल ड्रॉप समजले जात होते. मात्र, कंपन्यांनी यावर पळवाट काढून ग्राहकांना बोलतेवेळी आवाज न येणे किंवा थांबत थांबत आवाज येणे साऱख्या क्लुप्त्या शोधून काढल्या होत्या. यावर ट्रायने आता नवा नियम केला असून ही पळवाटही बंद केली आहे. यासाठी कंपन्या कमजोर नेटवर्कचे कारणही देऊ शकणार नाहीत.

टेलिकॉम कंपन्या बऱ्याचदा नेटवर्क कमजोर असल्याचे कारण देत कॉल ड्रॉपमधून अंग काढून घेत होत्या. फोनवर बोलताना आता कोणतीही समस्या आल्यास यापुढे ती कॉल ड्रॉपमध्ये मोजली जाणार आहे. महिन्यात 2 टक्क्यांपेक्षा जास्त कॉल ड्रॉप झाल्यास या कंपन्यांना 5 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाJioजिओBSNLबीएसएनएल