शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

तुमच्या व्हॉट्सॲप अन् फोन कॉल्सवर सरकारची नजर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 06:52 IST

सर्व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येईल. आपले मोबाइल मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नका.

समाजमाध्यमांवर एक छायाचित्र शेअर करण्यात येत असून, यात केंद्र सरकार सोशल मीडिया आणि फोन कॉल्सवर भारत सरकारच्या ‘नवीन कम्युनिकेशन नियमांनुसार’ नजर ठेवणार असल्याचा दावा केला जात आहे.

 सर्व सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येईल. आपले मोबाइल मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीचा संदेश पाठवू नका. राजकारणाविषयाची संबंधित, सरकार किंवा पंतप्रधानांविषयी कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ पोस्ट करू नका, असे या छायाचित्रात म्हटले आहे.

व्हॉट्सॲपवर तीनही टीक लाल असतील तर सरकार लवकर आपल्याविरोधात कारवाई सुरू करणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे; मात्र सदर छायाचित्र दिशाभूल करणारे, खोटी माहिती पसरवणारे आहे. भारत सरकारने असे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत. अशी कोणतीही फेक माहिती शेअर करू नका, असे आवाहन ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने केले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप