शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Google' चा मोठा निर्णय! अँड्राइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना होणार फायदा, फोनमध्ये दिसणार 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:58 IST

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे.

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे. गुगलने आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अँड्राइड वापरकर्त्यांची चांदी होणार आहे. आपण नवा मोबाईल खरेदी केल्यास त्या मोबाईलमध्ये अगोदर काही अॅप्स इन्स्टॉल असतात. ते अॅप्स आपल्याला काढून टाकता येत नाहीत. पण, आता गुगलने आपल्याला हवे ते अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहेत, आणि नको असलेले अॅप्स काडून टाकता येणार आहेत. 

 आता आपल्याला आपल्या मर्जीने अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहे, तसेच आपल्या फोनमध्ये आपण कोणत्या सर्च इंजिनचा वापर करणार यावरही मोठी निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत गुगलच्या काही अटी  होत्या.आपल्या मोबाईलमध्ये गुगलने Google Chrome, Gmail, Goodgle Drive, Google Map, Google Meet असे अॅप्स पहिल्यांदाच इन्स्टॉल होती, हे अॅप्स गुगल काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

काही दिवसापूर्वीच गुगलला भारताने मोठा दंड ठोठावला होता. CCI ने गुगल विरोधात कारवाई केली होती. यात गुगलवर मनमानीचा आरोप लावण्यात आला होता. यात भारताने गुगलवर १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील... 

या निर्णयाविरोधात गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात गुगलला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूट दिलेली नाही. सीसीआयच्या निर्णयानंतर गुगलने यू-टर्न घेत आपल्या जुन्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. गुगल भारतात चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप न्यायालयाने केला.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान