शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Google' चा मोठा निर्णय! अँड्राइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना होणार फायदा, फोनमध्ये दिसणार 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:58 IST

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे.

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे. गुगलने आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अँड्राइड वापरकर्त्यांची चांदी होणार आहे. आपण नवा मोबाईल खरेदी केल्यास त्या मोबाईलमध्ये अगोदर काही अॅप्स इन्स्टॉल असतात. ते अॅप्स आपल्याला काढून टाकता येत नाहीत. पण, आता गुगलने आपल्याला हवे ते अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहेत, आणि नको असलेले अॅप्स काडून टाकता येणार आहेत. 

 आता आपल्याला आपल्या मर्जीने अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहे, तसेच आपल्या फोनमध्ये आपण कोणत्या सर्च इंजिनचा वापर करणार यावरही मोठी निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत गुगलच्या काही अटी  होत्या.आपल्या मोबाईलमध्ये गुगलने Google Chrome, Gmail, Goodgle Drive, Google Map, Google Meet असे अॅप्स पहिल्यांदाच इन्स्टॉल होती, हे अॅप्स गुगल काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

काही दिवसापूर्वीच गुगलला भारताने मोठा दंड ठोठावला होता. CCI ने गुगल विरोधात कारवाई केली होती. यात गुगलवर मनमानीचा आरोप लावण्यात आला होता. यात भारताने गुगलवर १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील... 

या निर्णयाविरोधात गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात गुगलला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूट दिलेली नाही. सीसीआयच्या निर्णयानंतर गुगलने यू-टर्न घेत आपल्या जुन्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. गुगल भारतात चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप न्यायालयाने केला.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान