शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मोदी सरकार चीनी कंपन्यांना मोठा दणका देणार! १२ हजारापर्यंतच्या स्मार्टफोनवर बंदी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:25 IST

चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे.

चीनी कंपन्यांचा परवडणाऱ्या दरातील सेगमेंटमध्ये दबदबा आहे. भारतीय बाजारात स्वस्त स्मार्टफोनसाठी ग्राहकांची मोठी क्रेझ आहे. पण चीनीस्मार्टफोन कंपन्यांमुळे स्थानिक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना मोठं नुकसान भोगावं लागत आहे. नुकतंच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार भारत सरकार आता देशात १२ हजार रुपयांपर्यंतच्या चीनी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी करत आहे. 

चीनी स्मार्टफोन कंपन्या परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये एन्ट्री केल्यामुळे Lava आणि Micromax सारख्या भारतीय स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपली हिस्सेदारी गमावली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांना पाठिंबा देण्याची भूमिका सरकारची असली तरी यातून चीनला धक्का देण्याचा मनसुबा आखण्यात आला आहे. १२ हजार रुपयांच्या घरात येणाऱ्या सर्व चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याची तयारी भारत सरकारनं केली आहे. 

भारतात जर असं पाऊल उचललं गेलं तर यात शाओमीसह अनेक चीनी कंपन्यांना मोठा झटका बसणार आहे. या क्षणाला भारत सरकार या किंमतीच्या श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च करणार्‍या चीनी कंपन्यांना धक्का देण्याचे धोरण जाहीर करेल की अनौपचारिक माध्यमांद्वारे चीनी कंपन्यांना याची माहिती देईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 

जूनच्या तिमाहीत १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत चीनी कंपन्यांचा ८० टक्के वाटा आहे. २०२० पासून सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील चीनी कंपन्यांना व्यवसाय करणं कठीण होऊ लागलं आहे. सरकारनं हळूहळू चीनी मोबाइल अॅप्सवरही बंदी घातली आणि आता १२ हजारापेक्षा कमी किमतीच्या चीनी स्मार्टफोनवर बंदी घालण्याचा सरकारचा इरादा आहे. 

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनchinaचीनtechnologyतंत्रज्ञान