शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर; स्पर्धा आयोगाकडून चौकशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 09:52 IST

इन्कम टॅक्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोननिर्मात्या चिनी कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले.

गेल्या काही दिवसांपासून चिनी स्मार्टफोन कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. त्यात शाओमी, ऑपो आणि विवो यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सना भारतात चांगली मागणी आहे. त्यामुळे त्यांची बक्कळ कमाई होत आहे. मात्र, असे असले तरी या कंपन्यांनी करचोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.

स्पर्धा आयोगाकडून चौकशी?

इन्कम टॅक्स आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोननिर्मात्या चिनी कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले. या कंपन्यांवर करचोरी केल्याचा आरोप आहे. शाओमी, विवो आणि ऑपो या कंपन्यांच्या करचोरी प्रकरणाची चौकशी भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

करचोरी आणि अन्य कारणे

  • उत्तम व्यवसाय आणि बाजारहिस्सा असतानाही या कंपन्यांनी प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्ट केंद्राला सादर केला नाही.
  • या कंपन्यांनी सतत तोट्याचा ताळेबंद सादर केल्याने इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी त्यांचा हा कट असल्याचा सुगावा लागला.
  • करचोरीबरोबरच केंद्र सरकार चिनी कॉम्पोनन्टस पुरवठादारांशी या कंपन्यांनी केलेल्या कराराचीही चौकशी करणार आहे.
  • वितरण साखळीतही या कंपन्यांनी भारतीयांना चार हात लांब ठेवल्याचे निदर्शनास आल्याने त्याचीही चौकशी केली जाणार आहे.

वित्तीय अहवालातही गडबड

  • शाओमी, ऑपो आणि विवो या कंपन्यांनी केंद्राला सादर केलेल्या वित्तीय अहवालांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
  • या सर्व अहवालांची छाननी होऊन तपास यंत्रणा कंपन्यांचे ताळेबंद बारकाईने तपासत आहेत.
  • तसेच उत्तम प्रकारे विक्री होऊनही या कंपन्यांनी तोट्याचा ताळेबंद कसा सादर केला, याचीही चौकशी केली जाणार आहे.
टॅग्स :chinaचीन