शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये 

By सिद्धेश जाधव | Updated: March 16, 2022 13:24 IST

Apple नं आपल्या आयफोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून 50 हजार कोटींची बचत केली आहे. तसेच कोट्यवधींची कमाई देखील केली आहे.  

Apple नं 2020 मध्ये आपल्या iPhone 12 सीरिजची घोषणा केली होती. तेव्हा या स्मार्टफोनच्या घोषणेपेक्षा कंपनीच्या एका निर्णयाची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे, कंपनीनं फोनच्या बॉक्समध्ये चार्जर आणि ईयरपॉड्स देणं बंद केलं होतं. तसेच ज्या युजर्सना चार्जर किंवा ईयरपॉड्स हवे असल्यास त्यांना ते स्वतःहून वेगेळे खरेदी करावे लागतील.  

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीनं बॉक्समध्ये अ‍ॅक्सेसरीज देण्याचं बंद केलं आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. या निर्णयाचा अ‍ॅप्पलला फायदा झाला हे निश्चित. आता एका रिपोर्टनुसार, आयफोनच्या बॉक्समधून चार्जर आणि ईयरपॉड्स काढून अ‍ॅप्पलनं मोठी बचत केली आहे, जी 50,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे.  

शिपमेंटची खर्च देखील झाला कमी 

अ‍ॅप्पलनं iPhone 12 पासून आयफोन्सच्या बॉक्समध्ये अ‍ॅक्सेसरीज देत नाही परंतु स्मार्टफोनची किंमत मात्र कमी केली नाही. त्यामुळे अ‍ॅप्पल प्रत्येक डिवाइसवर 27 पाउंड अर्थात सुमारे 2,500 रुपये वाचवत आहे. तसेच बॉक्सचा आकार कमी झाल्यामुळे शिपमेंट कॉस्ट देखील कमी झाली आहे. Apple तेवढ्याच जागेत 70 टक्के जास्त डिवाइस शिप करू शकते. Daily Mail नुसार, 2020 पासून अ‍ॅप्पलची शिपमेंट कॉस्ट 40 टक्क्यांनी कमी झाली आहे.  

2020 पासून अ‍ॅप्पलनं 190 मिलियन आयफोन विकले आहेत. चार्जर, ईयरफोन आणि शिपिंग कॉस्ट जोडल्यास अ‍ॅप्पलची 5 बिलियन पाउंडची बचत झाली असू शकते. ही रक्कम सुमारे 50,000 कोटी भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तसेच या अ‍ॅक्सेसरीजची स्वतंत्रपणे विक्री करून कंपनीनं कमावलेल्या पैशांचा हिशोब मात्र यात जोडलेला नाही.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान