शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिमकार्डसाठी आता फिजिकल फॉर्म किंवा कागदपत्रांची गरज नाही; केवळ Digital KYC नं मिळणार सिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 22:48 IST

प्रीपेडमधून पोस्टपेड करतानाही पुन्हा KYC ची गरज भासणार नाही. Vodafone-Idea लादेखील दिलासा.

ठळक मुद्देप्रीपेडमधून पोस्टपेड करतानाही पुन्हा KYC ची गरज भासणार नाही. Vodafone-Idea लादेखील दिलासा.

सध्या सिम कार्ड घेताना डिजिटल पद्धतीनं KYC ची प्रक्रिया होत असली तरी अनेक ठिकाणी फॉर्म आणि कागदपत्रांच्या हार्ड कॉपींची मागणी केली जात होती. परंतु आता सरकारनं डिजिटल KYC ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही हार्ड कॉपींशिवाय केवळ डिजिटल पद्धतीनंच सिमकार्डासाठी व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार सध्या कंपन्यांकडे ४०० कोटीपेक्षा अधिक कागदपत्रे जमा आहेत. अशा परिस्थितीमुळे आता डिजिटल केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

सरकारनं पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. सिम कार्डाची खरेदी करताना आता ग्राहकांचं डिजिटल पद्धतीनं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. याशिवाय प्रीपेड मधून पोस्टपेडमध्ये जाताना किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये जाताना ग्राहकांना पुन्हा केवायसी करावी लागणार नाही. तसंच मोबाईल टॉवरबाबतही काही फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळे आता केवळ सेल्फ डिक्लेरेशनवरच मोबाईल टॉवरचं इन्स्टॉलेशन करण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. 

Vodafone-Idea ला दिलासाडिजिटल केवायसीच्या मोठ्या घोषणेशिवाय सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम चार्जेस आणि एजीआरची रक्कम फेडण्यासाठी ४ वर्षआंचा मोराटोरियम देण्यात आला आहे. याशिवाय आता एजीआरमध्ये नॉन टेलिकॉम रेव्हेन्यूचा समावेश करण्यात येणार नाही. एजीआरच्या व्याजदरातही कंपन्यांना दिलासा देण्यात आला आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकारIndiaभारतVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया