शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

69 कोटी लोक ‘इंटरनेट गरिबी’तून पडले बाहेर; स्वस्त दरांमुळे साधली किमया, किमती २० टक्क्यांनी घटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:40 IST

आफ्रिकन देशांच्या इंटरनेट गरिबी निर्देशांकात घट झाली आहे. या गरिबीचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आजही अनेक जण इंटरनेटपासून दूर आहेत, हे वास्तव आहे. इंटरनेट घेण्यासाठी पैसे मोजण्याची क्षमता नसल्याने हे लोक ‘इंटरनेट गरीब’ही ठरले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत दर आणखी कमी केल्याने जगभरातील ४० टक्के लोकसंख्येची म्हणजेच ६९ कोटी जणांची ही ‘गरिबी’ दूर झाली आहे. अशा नागरिकांची संख्या आशियाई देशांमध्ये सर्वाधिक होती. 

आफ्रिकन देशांच्या इंटरनेट गरिबी निर्देशांकात घट झाली आहे. या गरिबीचा सामना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 

इंटरनेटचे दर कमी करण्याची गरजजगभरातील ‘इंटरनेट गरीब’ या वर्गाची लोकसंख्या कमी व्हावी, यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. तसेच इंटरनेटचे दर आणखी कमी करण्याची गरज आहे. 

किमती कितीने घटल्या? २०१५ पासून जगभर इंटरनेटचे सरासरी २४ टक्क्यांनी कमी झाले. यापेक्षा अधिक घट झाल्याने काही देशांमधील अधिक नागरिकांना इंटरनेटचा वापर करणे शक्य झाले.

आफ्रिकेत ५२% कक्षेबाहेर २०१५ नंतर जगभरात सर्वत्र इंटरनेटच्या किमती कमी होऊ लागल्या. आफ्रिकेत या किमती तुलनेत बऱ्याच घटल्या असल्या तरीही तेथील ५२ टक्के लोकसंख्या आजही इंटरनेटपासून दूर आहे. कमालीच्या गरिबीमुळे आफ्रिकेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :Internetइंटरनेट