शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

अरे बापरे! हॅकर्सचा 'महाभयंकर' नवा प्लॅन; ५ कोटी युजर्ससाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:18 IST

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे.

भारत सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये अँड्रॉइड युजर्ससाठी एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या फोनच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू शकते. हा धोक्याचा इशारा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने जारी केला आहे. रिपोर्टनुसार, सुरक्षा त्रुटीमुळे, हॅकर्स सहजपणे संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि फोनवर मनमानी कोड एक्सीक्यूट करू शकतात.

कोणत्या अँड्रॉइड व्हर्जनवर होणार परिणाम?

ही नवीन सिक्योरिटी रिस्क Android 12, 12L, 13, 14 आणि नवीनतम 15 व्हर्जनवर परिणाम करू शकते. भारतात या व्हर्जनवर चालणाऱ्या फोनची संख्या ५ कोटींपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, हा धोका खूप गंभीर मानला जात आहे आणि स्मार्टफोन ब्रँड्सनी तो गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, जेणेकरून युजर्सना संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचवता येईल.

सुरक्षेतील त्रुटी

CERT-In च्या मते, ही सुरक्षा त्रुटी अनेक महत्त्वाच्या कंपोनेंट्समध्ये आढळून आली आहे.

• अँड्रॉइडची फ्रेमवर्क आणि सिस्टम• ARM कंपोनेंट्स•  Imagination Technologies कंपोनेंट्स• MediaTek चिप्स• Qualcomm चिप्स आणि त्याचे क्लोज्ड-सोर्स कंपोनेंट्स

या हार्डवेअरशी संबंधित समस्यांमुळे, जवळजवळ सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन ब्रँड आणि त्यांचे युजर्स सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात.

तुमचा फोन कसा सुरक्षित ठेवायचा?

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे गुगलने आधीच एक अपडेट जारी केला आहे. सर्व अँड्रॉइड युजर्सना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी त्यांचे फोन लवकरात लवकर अपडेट करावेत, जेणेकरून ते या धोक्यापासून वाचू शकतील.

तुमचा अँड्रॉइड फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा फॉलो

- फोनची सेटिंग्ज उघडा.

- सिस्टम अपडेट्स ऑप्शनवर जा.

- लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान