शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूरच्या झेडपी अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमोर हात जोडले; जाणून घ्या काय होते कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 15:11 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांची गांधीगिरी; कोरोना रोखण्यासाठी केली जनजागृती

सोलापूर - कोरोनाचा वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती, प्रचार व प्रसिध्दीही करण्यात येत आहे. मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने आता लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी बुधवारी चक्क मास्क न घातलेल्या जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना चक्क हात जोडून मास्क घालण्याविषयी विनंती केली. 

 सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच जिल्हा परिषद गाठली ते जिल्हा परिषद आल्यानंतर कर्मचारी ज्याठिकाणी फेस रिडींग करून हजेरी लावतात त्या ठिकाणी त्यांनी ठाण मांडला. ज्या ज्या कर्मचान्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले नाहीत त्यांना मास्क लावण्याची विनंती केली, विशेष म्हणजे उशिरा आलेल्या कर्मचा-यांना चहा पाजवला नंतर ते सामान्य प्रशासन अर्थ विभाग, महिला बालकल्याण, समाज कल्याण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि जे जे कर्मचारी मस्त लावत नाहीत त्यांना मास्क लावा सोशल डिस्टन्स पाळा, हात सॅनिटायझर अथवा साबणाने स्वच्छ धुवा अशा विविध सूचना केल्या. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या