शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिलांनी ठरवलंय भाजप, शिंदे सरकारचा पराभव करायचा; प्रदेश महिला काँग्रेस आक्रमक

By appasaheb.patil | Updated: March 9, 2023 19:44 IST

काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक झाली.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार, महागाई अन् बेरोजगारी वाढली आहे. २०२४ च्या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजपा आणि शिंदे सरकारचा पराभव करायचा असं महिलांनी ठरवलं असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे. 

काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला अध्यक्षा संयोजक हेमाताई चिंचोळकर, जिल्हा अध्यक्षा शाहिन शेख, माजी महापौर सुशिलाताई आबुटे, ॲड. करिमुन्निसा बागवान, अरुणा वर्मा, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना सव्वालाखे म्हणाले की, देशात, राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर महिलांवर अत्याचार वाढले त्याविरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. महागाई, बेरोजगारी वाढली. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरही वाढले. परवाच झालेल्या पदवीधर, शिक्षक, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. आत्ता लोकांची मानसिकता बदलत आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि महिलांनी ठरविले आहे की येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या भाजपा आणि शिंदे सरकारचा पराभव करायचा, त्यामुळे २०२४ च्या त्यांचा पराभव निश्चित असल्याचंही त्या म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :congressकाँग्रेस