शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

घरात आमची होतेय घुसमट आम्हाला हवे हक्काचे घरकुल; तृतीयपंथीयांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By शीतलकुमार कांबळे | Updated: April 28, 2023 16:09 IST

ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.

सोलापूर : एखादा माणूस तृतीयपंथी असला तर समाजच नाही तर कुटुंबियही त्याची अवहेलना करतात. आमच्यावर अनेक मर्यादा घातल्या जातात. त्यामुळे घरात राहत असूनही घुसमट होते. ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.

तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेतर्गंत शुक्रवार २८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असललेल्या तृतीयपंथीयांनी आपल्या समस्या मांडत शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा उद्योग केंद्राचे राजशेखर शिंदे, निरामय आरोग्य धाम संस्थेच्या अध्यक्षा सिमा किणीकर, क्रांती महिला संघाच्या अध्यक्ष रेणुका जाधव, दोस्ताना संघाचे आयुब शेख आदी उपस्थित होते.

महिलांना अर्धे तिकीट मग आम्हाला का नाहीराज्यातील पहिले तृतीयपंथीय सरपंच म्हणून ओळखले जाणारे माऊली कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बचत गट, बँकेचे लोनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. एसटीच्या प्रवासात महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची सवलत तृतीयपंथीयांनाही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर