शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

By राकेश कदम | Updated: May 9, 2024 20:58 IST

जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन

सोलापूर : उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी संपूर्ण शहरात रविवार (१२ मे) पासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. शहर असो हद्दवाढ भागातील नळांना आता सहा दिवसानंतरच पाणी येईल. पाउस हाेईपर्यंत पुढील अडीचे महिने ही परिस्थिती राहणार आहे.

शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव योजनेतून पाणी पुरवठा होतो. उजनी धरणाची पाणी पातळी गुरुवारी वजा ४३ टक्के होती. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २० मे पर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. हे पाणी सोडल्यामुळे धरणाची पातळी वजा ५० टक्क्याहून कमी होईल. 

दुसरीकडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पालिकेला उजनी पंपगृहावर तिबार पंपिंग करावे लागेल. या दोन्ही योजनांवर परिणाम होणार असल्यामुळे शहरात सरसकट सहा दिवसानंतर पाणी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. 

टॅग्स :Solapurसोलापूर