शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

By राकेश कदम | Updated: May 9, 2024 20:58 IST

जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन

सोलापूर : उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी संपूर्ण शहरात रविवार (१२ मे) पासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. शहर असो हद्दवाढ भागातील नळांना आता सहा दिवसानंतरच पाणी येईल. पाउस हाेईपर्यंत पुढील अडीचे महिने ही परिस्थिती राहणार आहे.

शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव योजनेतून पाणी पुरवठा होतो. उजनी धरणाची पाणी पातळी गुरुवारी वजा ४३ टक्के होती. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २० मे पर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. हे पाणी सोडल्यामुळे धरणाची पातळी वजा ५० टक्क्याहून कमी होईल. 

दुसरीकडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पालिकेला उजनी पंपगृहावर तिबार पंपिंग करावे लागेल. या दोन्ही योजनांवर परिणाम होणार असल्यामुळे शहरात सरसकट सहा दिवसानंतर पाणी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. 

टॅग्स :Solapurसोलापूर