शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली

By appasaheb.patil | Updated: March 28, 2023 14:36 IST

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले. ऐन उन्हाळ्यात औज बंधाऱ्यात पाणी आल्याने शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सध्या तरी उद्भवणार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. औज परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यासंदर्भात आयुक्तांनी विजयपूर व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता, त्यानुसार पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोलापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून औज धरणासाठी पाणी सोडले होते. ते पाणी सोमवारी औजमध्ये पोहोचले. एकीकडे शहरात सहा-सहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. उजनी धरणातून सोलापूरपर्यंत पाणी येईपर्यंत ६७ पाणीपुरवठा योजना आहेत, या योजनांतही ते पाणी जात असल्याचेही सांगण्यात आले. या पाण्यामुळे पाणीटंचाई मिटणार असून, सुरळीत व मुबलक होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे, त्यामुळे मेनंतर सोलापुरात पाणीटंचाई भासणार असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ujine Damउजनी धरण