शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोलापूर जिल्ह्यातील पाच हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू; पुनर्वसन विभागाची माहिती

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 29, 2023 12:52 IST

१९७६ पूर्वीची नावे तपासणार

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या पाच हजार प्रकल्पग्रस्तांची पडताळणी सुरू आहे. आणखी महिनाभर पडताळणी मोहीम सुरू राहणार असून पुनर्वसन अंतर्गत कोणाला किती क्षेत्र जमिनीचा लाभ झाला आहे, त्यांची नावे तसेच गावे या सर्वांची माहिती जिल्हा प्रशासन संकलित करीत आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनर्वसनाची सर्व प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत, अशी माहिती पुनर्वसन विभागाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा जमिनीचे वाटप झाल्याचे आढळले. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केली. अशांचा शोध घेऊन त्यांच्याकडील जमीन परत घेण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांची पडताळणीचे आदेश दिले आहेत. १९७६ पूर्वी उजनी धरण तसेच बार्शी तालुक्यातील हिंगणी धरण संबंधित पाच हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. ४ ऑक्टोबर पासून पडताळणीचे काम सुरू आहे. पुनर्वसनाची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने शेकडो प्रकल्पग्रस्तांची अडचण झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर