शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पाण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 00:13 IST

अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

अक्कलकोट : पाणी आणायला गेल्यावर पाय घसरून विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे घडली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

राजश्री दयानंद नागेनवरू (वय २१), लक्ष्मी संजय नागेनवरू (वय १२, दोघी रा. बरडोल, ता. चडचण, जि. विजयपूर) अशी त्या मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत संजय महादेव नागेनवरू (वय ३२) यांनी खबर दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री नागेनवरू, लक्ष्मी नागेनवरू या दोघी पिण्याचे पाणी आणतो म्हणून सिद्धलिंग शांतप्पा फुलारी यांच्या शेताकडे गेल्या. विहिरीतून पिण्याचे पाणी घागरीत भरताना पाय घसरून विहिरीमध्ये पडल्या. पाण्यासाठी गेलेल्या दोघीही न आल्याने विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघी दिसून आल्या नाहीत. विहिरीत बघितले असता त्या पडल्याचे दिसून आले. दोघींना विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघी उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

टॅग्स :Solapurसोलापूर