शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

पाण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 00:13 IST

अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

अक्कलकोट : पाणी आणायला गेल्यावर पाय घसरून विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे घडली. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

राजश्री दयानंद नागेनवरू (वय २१), लक्ष्मी संजय नागेनवरू (वय १२, दोघी रा. बरडोल, ता. चडचण, जि. विजयपूर) अशी त्या मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत संजय महादेव नागेनवरू (वय ३२) यांनी खबर दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री नागेनवरू, लक्ष्मी नागेनवरू या दोघी पिण्याचे पाणी आणतो म्हणून सिद्धलिंग शांतप्पा फुलारी यांच्या शेताकडे गेल्या. विहिरीतून पिण्याचे पाणी घागरीत भरताना पाय घसरून विहिरीमध्ये पडल्या. पाण्यासाठी गेलेल्या दोघीही न आल्याने विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघी दिसून आल्या नाहीत. विहिरीत बघितले असता त्या पडल्याचे दिसून आले. दोघींना विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघी उपचारापूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

टॅग्स :Solapurसोलापूर