शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आषाढी वारीत चुरमुºयाची उलाढाल दीड कोटीवर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 16:37 IST

पंढरपुरात ४० हजार पोत्यांची विक्री; पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती

ठळक मुद्देपंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतातएक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़

प्रभू पुजारी

पंढरपूर : वर्षभरात जेवढी चुरमुºयाची उलाढाल होते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त उलाढाल केवळ आषाढी वारी सोहळ्यादरम्यान होते़ पंढरपुरी चुरमुºयाला भाविकांची सर्वाधिक पसंती असते़ पालखी सोहळ्यासह दिंड्यांमधून राज्याच्या कानाकोपºयातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक दर्शनानंतर घरी जाताना प्रसाद म्हणून चुरमुरे घेऊन जातात़ त्यामुळे आतापासूनच पंढरपुरातील कारखान्यांत चुरमुरे बनविण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

पंढरपुरात चुरमुरे तयार करण्याचे केवळ दोन कारखाने आहेत़ त्यांच्याकडूनच येथील जवळपास ५० व्यापारी होलसेल दरात चुरमुरे खरेदी करतात़ ते दुकानदारांना विकतात़ शहर व परिसरात एकूण एक हजार ते बाराशे मेवामिठाईची दुकाने आहेत़ हे दुकानदार भाविकांना प्रसाद म्हणून चुरमुरे विक्री करतात़ चुरमुºयाचे कारखानदार भारत कदम माहिती देताना म्हणाले, काही व्यापारी चुरमुºयाच्या पुड्या बनवून विक्री करतात़ ते चुरमुरे बेळगाव, कोल्हापूर, गुजरात, आंध्रप्रदेश येथील असतात़ मात्र वारकºयांची पसंतीही पंढरपूर चुरमुºयालाच जास्त आहे़ हा चुरमुरा प्रसाद म्हणून वापरला जातोच; पण भेळ, चिवडा, सुसला आदी पदार्थही बनविता येतात़ कच्चा माल म्हणजेच तांदूळ हा मध्यप्रदेश, कर्जत चौक, खालापूर येथून आणला जातो़ आता या व्यवसायातही अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत़

अशी आहे उलाढाल- एक पोते ९ किलोचे असून, ते होलसेल दरात ३८० ते ४०० रुपयांना व्यापाºयांना विकले जाते़ त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यातील १५ दिवस वगळता वर्षभरातील ३६५ पैकी ३५० दिवसांत रोज १०० पोत्यांप्रमाणे ३५ हजार पोते होतात़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल होते़ ही वर्षभराची आकडेवारी आहे़ मात्र आषाढी कालावधीत ४० हजार पोत्यांची विक्री होते़ एक पोते सरासरी ३८० रुपयांना विकले तरी १ कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल होते.

अशी आहे चुरमुरे बनविण्याची प्रक्रिया- प्रथम रत्ना भात (तांदूळ) किमान आठ तास शिजविला जातो़ त्यानंतर तो भाजून त्यावर पाणी मारणे, पुन्हा थंड करणे, मग पॉलिश करणे, त्यातून तांब व तांदूळ विभक्त करणे़ नंतर ते तांदूळ सुकण्यासाठी टाकणे़ नंतर मशीनमध्ये टाकणे, त्यात मीठ मिक्स करणे़ मशीनमध्ये (रोष्टर) भाजणे़ त्यानंतर बलोटद्वारे हवेत उडविणे़ नंतर सेंट्री चाळणीने स्वच्छ करणे़ शेवटी ते पोत्यामध्ये भरणे, ही याची प्रक्रिया असते.

पंढरपुरी चुरमुºयाचे वैशिष्ट्य- पंढरपुरी चुरमुरे हे खुसखुशीत असतात़ शिवाय चविष्टही आहेत़ प्रसादाबरोबरच घरात चिवडा, भेळ, सुसला तयार करता येतो़ वृद्धांनाही पंढरपुरी चुरमुरे सहजासहजी खाता येतात़ या वैशिष्ट्यामुळे पंढरीत आलेला प्रत्येक भाविक आवर्जून पंढरपुरी चुरमुरे घेऊन जातोच, असे अनेक व्यापाºयांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा