शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:45 IST

यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़

- प्रभू पुजारी पंढरपूर : यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़ आळंदीला साधारणत: ५०० किलो फुले लागतात तर आषाढीला पंढरपुरात सजावट करण्यासाठी तब्बल १५०० किलो फुले लागतात़ यासाठी एकादशीच्या पूर्वसंध्येला रात्रभर सजावट करण्याचे काम ४५ कारागीर सेवाभावी वृत्तीने करतात़ यामध्ये बंगालमधील १० कारागिरांचा समावेश आहे़ विविध प्रकारची देशी-विदेशी फुले वापरून ही सजावट केली जाते़ ती सजावट चार दिवस टिकून राहते़ यासाठी ही सर्व फुले पॅक करून बर्फामध्ये ठेवून पुण्यामधून वाहनातून पंढरपूरमध्ये आणतो, असे भुजबळ यांनी सांगितले़या प्रकारच्या फुलांचा वापरगुलाब, मोगरा, झेंडू, अष्टर, निशिगंधा, लिली, जरबेरा, कार्नेशन, लिली, ग्लॅडिओ, आॅरकेट, ड्रेसीना, शेवंती, अशोकाची पाने यासह४ ते ५ विदेशी सुगंधी व रंगीबेरंगी फुले वापरून आकर्षक पद्धतीने आरास केली जाते़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारी