शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

By रवींद्र देशमुख | Updated: April 27, 2023 19:12 IST

याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत असलेला कायदा घटनाविरोधी असून मंदिर सरकार मुक्त व्हावे, यासाठीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. याबाबतची सुनावणी दि. २८ एप्रिल रोजी होणार आहे.

डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी पंढरपुरात येऊन सर्व माहिती घेऊन विधिज्ञांशी चर्चा करून ही जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनातील विधी व न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हिंदूंची मंदिरे हे सरकारमुक्त असावीत, असा युक्तिवाद त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथे न्यायालयात केला. या ठिकाणी न्यायालयाने सरकारचे नियंत्रण हटवले आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शासनाच्या सरकारीकरणातून मुक्त करावे, अशा मागणीची याचिका माजी खा.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ८ मार्च २०२३ रोजी याचिका क्र. ४३६८/२०२३ नुसार याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाबत केलेला कायदा हा संविधानाला धरून नाही घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कायदा हा बेकायदेशीर असून घटनाविरोधी आहे, असे म्हणणे माजी खा डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिकेत मांडले आहे. याची सुनावणी उद्या २८ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीSolapurसोलापूरCourtन्यायालय