शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

भाव नसल्याने चक्क...रस्त्यांवर फेकून दिली मिरची, सोलापूरातील शेतकºयाचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:11 IST

भाव नसल्याने शेतकºयांनी रस्त्यांवर फेकून दिली १ क्विंटल मिरची

ठळक मुद्दे- मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील शेतकºयाचा संताप- कवडीमोल किंमतीनेही विकत घेईनात कोणी मिरची- भैय्या चौकात फुकट वाटली लोकांना मिरची

सोलापूर : जिवाने रान करून व रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या मिरचीला बाजारात भाव नसल्याने वैतागलेल्या शेतकºयाने सोलापूरातील भैय्या चौकात १ क्विंटल मिरची रस्त्यांवर फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला.

मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील शेतकरी प्रकाश बाबुराव म्हमाणे म्हणाले की, माझी कोरवली येथील शिवारात ३ एकर शेती आहे़ शेतमालाला भाव मिळेल या आशेने हिरव्या मिरचीची लागवड केली़ मागील तीन महिन्यांपासून या ३ एकर परिसरात रोप खरेदी करणे, औषध फवारणी, मल्चींग पेपर, ड्रीप, खत आदी खर्च केला़ याशिवाय मिरची काढण्यासाठी महिलांना दिलेला रोजगार असा एकूण एकरी ४० ते ५० हजार रूपये खर्च आला़ मात्र बाजारात विकण्यासाठी घेऊन गेलेल्या मिरचीला कवडीमोल किंमत मिळत असल्याने नाईलाजास्तव हताश होऊन वाहतुक खर्चही निघणार नसल्याने मी आपल्या शेतातील मिरची भैय्या चौकातील रस्त्यांवर फेकून लोकांना फुकट वाटली असल्याचेही प्रकाश म्हमाणे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती