शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मंद्रुपच्या शेतकऱ्यांची जमीन अखेर एमआयडीसीतून मोकळी!

By संताजी शिंदे | Updated: March 24, 2023 19:09 IST

सहसचिवाचे पत्र : ५२९ हेक्टर क्षेत्र विनाअधिसूचित

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शेतकऱ्यांची जमीन अखेर नियोजित एमआयडीसीतून मोकळी झाली आहे. या बाबतचे पत्र उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी काढले आहे. पत्रात ५२९.८०२ हेक्टर आर. विनाअधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नियोजित एमआयडीसीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, विनासंमती संपादित होत होत्या. शेतजमिनींच्या सात-बारा उता-यांवर एमआयडीसीच्या नावाची नोंद झाली आहे. नोंदणीच्या विरोधात शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. मात्र शासनस्तरावर  दाखल घेतली जात नसल्यामुळे, संतप्त शेतकऱ्यांनी मंद्रूप ते सोलापूरमार्गे मुंबईला बैलगाडी मोर्चा काढला होता. १५ मार्च रोजी हा बोलगाडी मोर्चा सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धाडकला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी झालेली चर्चा फिसकटल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह तेथेच दोन दिवसांची धरणे आंदोलन केले होते.

दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास बैलागाडी मोर्चा पुढे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना होणार होता. आंदोलकांचे नेते महादेव गुरप्पा कुंभार यांनी जाहीर केले. दरम्यान, शासनाच्या उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी महादेव कुंभार यांना पत्र पाठवून उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या आदेशानुसार मंद्रूप औद्योगिक क्षेत्राच्या विनाअधिसूचनेचा प्रस्ताव पुढील १५ दिवसांत उच्चाधिकार समितीच्या बैठकीसमोर सादर करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु ही चर्चा फिसकटली. तेव्हा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरूच ठेवले आहे. शासनाच्या उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर यांनी शेतजमीन विनाअधिसूचित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMIDCएमआयडीसी