शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेले साेन्याचे दागिने केले प्रवाशाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 16:56 IST

आजच्या कलीयुगात इमानदारीचे उदाहरण जगासमोर दिले.

अकलूज : रिक्षातील प्रवासी महिलेची विसरून राहिलेली बॅग आणि बॅगेतील सुमारे अडीच लाखांचे पाच तोळे सोन्याचा ऐवज रिक्षा चालकाने परत करीत, आजच्या कलीयुगात इमानदारीचे उदाहरण जगासमोर दिले.

महागाई व कोराेनानंतरची परीस्थिती या दाेन्ही बाबींच्या विचारात माणुसकी आणि इमानदारी संपुष्टात येईल की काय, अशी शंका वाटत हाेती; पण पाेलीस परिवारातून इमानदारीचं केलेलं काैतुक आणि सन्मान पाहता, इमानदार लाेकांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच प्रसंग अकलूज शहरात घडला. शहरातील रिक्षा चालक बाळू साठे यांना आपल्या रिक्षात प्रवासी महिलेची विसरलेली बॅग सापडली. चौकशीअंती ही बॅग अतुल शेटे यांच्या घरच्यांची हाेती. शेटेही बॅगच्या शाेधात हाेते.

याेगायाेगाने पोलीस परिवाराशी संपर्क झाला अन् अतुल शेटे यांना बॅग व सोने परत मिळाले. अकलूज पोलीस ठाण्याचे पो.नि. अरुण सुगावकर यांनी रिक्षा चालक बाळू साठे यास पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन, पोह.रमेश सुरवसे पाटील, विनाेद काळे, डीबी स्टाफसह बाळू साठे यांचा हार घालून सत्कार केला.

टॅग्स :Solapurसोलापूर