शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले;  मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला

By दिपक दुपारगुडे | Updated: October 31, 2023 18:05 IST

सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे.

सोलापूर - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर बनत चालला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली असताना शासन यावर कोणताही ठोस निर्णय घेत नाही. यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयतील शासकिय अधिकाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अटकाव करून आंदोलन करण्यात आले.

सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे. अनेक मराठा बांधव आत्महत्या करीत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला जागे करण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन दिवसभरासाठी तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाज बंद ठेवण्यात आले. दप्तरी नोंद असलेले कुणबी मराठा पुरावा कागदपत्रांची शोध मोहीम त्वरीत हाती घ्यावी, अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण