शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:14 IST

टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

ठळक मुद्देशहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झालेउजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात आला आहे. टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झाले आहे. यातून शनिवारी एक दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर उजनीतून सोडलेले पाणी औज व तेथून चिंचपूर बंधाºयात येईपर्यंत हा बदल लागू करण्यात आला आहे. उजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. यातून औज व चिंचपूर बंधाºयात पुरेसा साठा होईपर्यंत टाकळीचे काही पंप बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होणार नसल्याने शहराला तीन ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका