शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रविवारपासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, उजनीतून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:14 IST

टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. 

ठळक मुद्देशहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झालेउजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : टाकळी इंटेकजवळील पाणीसाठा संपत आल्याने अखेर रविवारपासून शहर व हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आले असून, औज बंधारा भरेपर्यंत हा बदल लागू राहील, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. शहराला टाकळी योजनेतून पाणी पुरवठा करणाºया औज व चिंचपूर बंधाºयातील पाणीपुरवठा संपुष्टात आला आहे. टाकळी पंपगृहासाठी भीमेच्या पात्रातून जॅकवेलमध्ये येणारे पाणी कमी झाले आहे. यातून शनिवारी एक दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. त्यानंतर उजनीतून सोडलेले पाणी औज व तेथून चिंचपूर बंधाºयात येईपर्यंत हा बदल लागू करण्यात आला आहे. उजनीतून सोडलेले पाणी १६ बंधारे पार करून औजला पोहोचण्यासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणार आहे. यातून औज व चिंचपूर बंधाºयात पुरेसा साठा होईपर्यंत टाकळीचे काही पंप बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होणार नसल्याने शहराला तीन ऐवजी चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका