शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोलापूरची साखर बंगालला, डाळिंबे बिहारला; किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 03:01 IST

शेतकरी व उद्योजकांच्या फायद्यासाठी सुरू  करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेला सोलापूर विभागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

- आप्पासाहेब पाटील सोलापूर : शेतकरी व उद्योजकांच्या फायद्यासाठी सुरू  करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेला सोलापूर विभागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या दुधनी मालधक्क्यावरून १ हजार ३२९ टन साखर दनकुनी (राज्य-पश्चिम बंगाल) येथे पाठवण्यात आली आहे सांगोला, बेलवंडी, जेऊर, बेलापूर, येवलाची केळी, द्राक्षे, कांदा, कडधान्य, चिकू असा एकूण १ हजार २१५ टन माल विक्रीसाठी रवाना पाठवण्यात आला आहे.रेकॉर्डब्रेक शेतमाल बिहारकडे झाला रवानादुधनी मालधक्का येथून १२ फेब्रुवारी रोजी १ हजार ३२९ टन साखर विक्रीसाठी पाठविण्यात आली, तर ३० जानेवारी रोजी सांगोल्यातून रेकॉर्डब्रेक म्हणजे एका दिवसात १ हजार २१५ टनाचा शेतमाल बिहारकडे रवाना झाला. सांगोला, जेऊर, बेलवंडी, बेलापूर, येवला ते बिहार, दिल्ली आणि बंगाल या लहान स्थानकांमधून डाळिंब, द्राक्षे, केळी, चिकू, कांदा, कडधान्य, लिंबू पाठविण्यात आले.रेल्वेलाही लाभलॉकडाऊनच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने रेल्वेला आर्थिक फटका सहन करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी किसान रेल्वेच्या माध्यमातून देशभर क वस्तूंची वाहतूक सेवा सुरू केली आहे. त्यामुळे किसान रेल्वे प्रशासनाला आणि देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद असताना मालवाहतूक, किसान रेल्वे गाड्यांनी रेल्वेच्या उत्पन्नात मोठी भर टाकली आहे.शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीजमध्य रेल्वेने सुरु केेलेल्या किसान सेवेमुळे शेतक-यांनी उत्पादित केलेला माल देशभरात सर्वदूर पोहचवणे शक्य होत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे यातून चीज होताना दिसत आहे.