शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बार्शीत खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

देशमुख यांनी शेतीत सीताफळ, द्राक्ष, खजूर, गोड चिंच, ड्रॅगन आदी फळपिकांची लागवड केली आहे. २००८-०९ साली ३० बाय ...

देशमुख यांनी शेतीत सीताफळ, द्राक्ष, खजूर, गोड चिंच, ड्रॅगन आदी फळपिकांची लागवड केली आहे. २००८-०९ साली ३० बाय ५ फुट अंतरावर देशी लाल व पिवळ्या रंगांच्या खारीक शेतीची लागवड केली. बियांपासून रोपे तयार केली. लागवड करताना आगस्ट महिन्यात आठशे झाडांची लागवड केली. त्यामध्ये नर-मादी वेगळे करून २०० झाडे सध्या ठेवली आहेत. चौथ्या वर्षी झाडांना फळ लागण्यास सुरुवात झाली. एका झाडाला वीस किलोपासून १०० किलोपर्यंत माल निघतो. तसेच एका झाडाला दोन ते दहा घड लागतात. यासाठी दरवर्षी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो खजूर विक्रीमधून दोन एकरात साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळते. १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

---

खजूर पिकासाठी तंत्र

या पिकाला जानेवारी ते मे या महिन्यात पाणी लागते. त्याला ही ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते. या झाडांना औषधांची फवारणी करावी लागत नाही. झाडांचे काटे काढणे आणि नर-मादी पॉलिनेशन करणे, घड वजन आल्यावर बांधणे, तसेच पावसापासून सरक्षण होण्यासाठी घडाला प्लॅस्टिकचे आच्छादन बांधणे ही कामे करावी लागतात. जून-जुलैमध्ये या पिकाची काढणी सुरू होते.

---

बाजारपेठ ही जागेवरच

राजाभाऊ देशमुख यांच्यासोबत त्यांचे बंधू अनिल, रवींद्र, विलास व पुतण्या विशाल देशमुख हेदेखील त्यांना शेतीसाठी मदत करतात. विशेष म्हणजे देशमुख यांना ही खारीक विकण्यासाठी कोणत्याही बाजारात जाण्याची गरज पडत नाही. बार्शी सोलापूर व बार्शी तुळजापूर रस्त्यावर शेताच्या जवळच ते विक्रीचा स्टॉल लावतात. यामध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार रुपयांच्या खारीक विक्री होती.

---

फोटो : १९ बार्शी

बार्शीतील शेतकरी आपल्या शेतात खजूर पिकासोबत

---

===Photopath===

190621\img-20200712-wa0013.jpg

===Caption===

बार्शीच्या राजाभाऊ देशमुख यांचा खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी; एकरात खर्च वजा जाता मिळवतात सव्वा दोन लाखाचे उत्पन्न