शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

समाजातील माथेफिरूंना वेळीच रोखा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवू

By दिपक दुपारगुडे | Updated: October 22, 2023 17:26 IST

अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे.

सोलापूर : अक्कलकोट शहर शांतताप्रिय आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्याइतक्या माथेफिरू लोकांमुळे शांतता बिघडत आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना आवरा, अन्यथा त्यांना खाकीचा हिसका दाखवून बंदोबस्त करू, अशा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी दिला.

अक्कलकोटमध्ये शनिवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी विलास यामावार बोलत होते.  यावेळी डीवायएसपी यामावार म्हणाले, मारामारीच्या घटनांमुळे गोरगरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर युवकांचे आयुष्य बरबाद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीपासून अक्कलकोट शहर गुण्यागोविंदाने नांदत आहे. काही लोकांमुळे शहराचे नाव खराब होत आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर शेकडो कुटुंबाची उपासमार होईल, असे महेश इंगळे यांनी सांगितले. गुन्हेगारी लोकांना तडीपार करण्याचा इशारागुन्हेगारी लोकांची यादी करून तडीपाराची कारवाई करण्यात येईल. कोणीही अशा लोकांना थारा देऊ नये. पोलिस ताब्यात घेताच नेते ठाण्यात येतात. त्यामुळे त्या प्रवृत्तीची ताकद वाढते. कालची घटना किरकोळ कारणावरून घडली आहे. स्वामींचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट शहराला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, अन्यथा आमचे काम आम्ही करू, अशा इशाराही प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिला. 

टॅग्स :Solapurसोलापूर