शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मंत्री आणि प्रशासकीय समन्वयात राज्याचे नेतृत्व अपयशी : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:05 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही केली टीका; प्रशासनातील अधिकाºयांवरही साधला निशाणा

ठळक मुद्दे- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौºयावर- कोरोना संदर्भात जिल्ह्यातील घेतला आढावा- प्रशासनातील लोकांशी साधला संवाद, शासकीय रूग्णालयास दिली भेट

सोलापूर : आपण जेव्हा एखादी लढाई लढतो त्यावेळी त्याला एखादे नेतृत्व द्यावे लागते. त्याचे निर्णय करावे लागतात. समन्वय घडवावा लागतो. समन्वयाचा अभाव नसेल तर राजकीय नेतृत्वाने घडवावा लागतो. कोवीडच्या लढाईमध्ये राज्यातील नेतृत्व समन्वय घडवण्यात कमी पडले आहे, अशी टीका भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात केली. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेल्या कामांची माहिती घेण्यासाठी फडणवीस बुधवारी सोलापूर दौºयावर होते. गांधीनगर येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, कोवीडच्या  लढाईमध्ये राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्री आणि प्रशासनात समन्वय नाही. प्रशासनात अनेक गट पडलेले दिसतात. प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती स्वत:चा एक प्रोटोकॉल तयार करतोय. त्यांना मार्गदर्शन करायला. मंत्रीमंडळाच्या बाहेरील लोकांना या लढातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन नाही. राजकीय नेतृत्वाने हा समन्वय घडवावा, अशी मागणी मी पूर्वीपासून करतोय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील वाढत्या कोरोना रूग्णाबाबत माहिती घेतली, शिवाय विविध अधिकाºयांबरोबरच चर्चा करून आढावा घेतला़ शिवाय शासकीय रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली़ याचवेळी कोरोना बाधित रूग्णांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना कानमंत्र दिल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या