शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काेराेनाच्या लाॅकडाउननंतर साेलापूरकर पुन्हा वाजवणार ‘थाळ्या’

By राकेश कदम | Updated: May 24, 2024 12:32 IST

साेलापूर विकास मंचचे अनाेखे आवाहन : ‘पाण्याचा दिवस’ बंद करण्यासाठी पुढाकार

राकेश कदम, साेलापूर: काेराेनाच्या लाॅकडाउनमध्ये देशवासीयांनी काेराेना याेध्दांना प्राेत्साहन देण्यासाठी केलेला थाळीनाद अजूनही स्मरणात आहे. या थाळीनादाचे अनेकांना काैतुक वाटले आणि अनेकांनी या प्रकाराची टिंगलही केली. साेलापुरात पुन्हा ‘थाळीनाद’ हाेणार आहे. याला कारण ठरले शहरातील पाणी टंचाई. आयाेजक आहेत साेलापूर विकास मंच.

साेलापूर विकास मंचने रविवार, २६ मे राेजी साेलापूर शहरात थाळीनाद आंदाेलन करण्याचा निर्धार केला आहे. साेलापूर विकास मंचचे विजय जाधव यांनी या अनाेख्या आंदाेलनाबद्दल माहिती दिली. जाधव म्हणाले, साेलापूर शहरातील नागरिक ३६५ दिवसांचा कर भरतात. तरीही शहराला जेमतेम १०० दिवस अवेळी पाणी पुरवठा हाेताे. हा पुरवठा गढूळ, दुर्गंधीयुक्त असताे. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी कामगार आपली कामे साेडून पाणी भरत राहतात.

‘पाण्याचा दिवस’ असला की लाेकांना कामधंदे साेडून पाणी भरत रहावे लागते. महापालिकेच्या या नियाेजनशुन्य कारभाराचा निषेध म्हणून आम्ही थाळीनाद आंदाेलनाची हाक दिली आहे. साेलापूरकरांनी रविवारी दहा वाजता आपल्या घरात बसूनच हे आंदाेलन करावे. या आंदाेलनात शहरातील विविध संघटना सहभागी हाेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी