शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

काेराेनाच्या लाॅकडाउननंतर साेलापूरकर पुन्हा वाजवणार ‘थाळ्या’

By राकेश कदम | Updated: May 24, 2024 12:32 IST

साेलापूर विकास मंचचे अनाेखे आवाहन : ‘पाण्याचा दिवस’ बंद करण्यासाठी पुढाकार

राकेश कदम, साेलापूर: काेराेनाच्या लाॅकडाउनमध्ये देशवासीयांनी काेराेना याेध्दांना प्राेत्साहन देण्यासाठी केलेला थाळीनाद अजूनही स्मरणात आहे. या थाळीनादाचे अनेकांना काैतुक वाटले आणि अनेकांनी या प्रकाराची टिंगलही केली. साेलापुरात पुन्हा ‘थाळीनाद’ हाेणार आहे. याला कारण ठरले शहरातील पाणी टंचाई. आयाेजक आहेत साेलापूर विकास मंच.

साेलापूर विकास मंचने रविवार, २६ मे राेजी साेलापूर शहरात थाळीनाद आंदाेलन करण्याचा निर्धार केला आहे. साेलापूर विकास मंचचे विजय जाधव यांनी या अनाेख्या आंदाेलनाबद्दल माहिती दिली. जाधव म्हणाले, साेलापूर शहरातील नागरिक ३६५ दिवसांचा कर भरतात. तरीही शहराला जेमतेम १०० दिवस अवेळी पाणी पुरवठा हाेताे. हा पुरवठा गढूळ, दुर्गंधीयुक्त असताे. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी कामगार आपली कामे साेडून पाणी भरत राहतात.

‘पाण्याचा दिवस’ असला की लाेकांना कामधंदे साेडून पाणी भरत रहावे लागते. महापालिकेच्या या नियाेजनशुन्य कारभाराचा निषेध म्हणून आम्ही थाळीनाद आंदाेलनाची हाक दिली आहे. साेलापूरकरांनी रविवारी दहा वाजता आपल्या घरात बसूनच हे आंदाेलन करावे. या आंदाेलनात शहरातील विविध संघटना सहभागी हाेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी