शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

Solapur: पांडुरंगाच्या पालखीसोबत अरणला जाताना वाहनाने ठोकरले! वारकऱ्याचा मृत्यू

By रवींद्र देशमुख | Updated: July 16, 2023 16:16 IST

Solapur: वारीसोबत पायी जात असताना अरण गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाला. बलभीम मारुती गाकवाड असे त्या वारकऱ्याचे नाव आहे.

- रवींद्र देशमुख सोलापूर : वारीसोबत पायी जात असताना अरण गावाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने वारकऱ्याचा मृत्यू झाला. बलभीम मारुती गाकवाड ( वय ७७, रा. पंढरपूर) असे त्या वारकऱ्याचे नाव आहे.

मृत बलभीम गाकयावाड हे पंढरपूर ते अरण असे पायी जात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून ठोकरले. यामुळे त्यांना डोक्याला, हाताला, छातीला मार लागल्याने ते बेशुध्द झाले. त्यांना लगेच उपचारासाठी वरवडे टोल नाका येथील ॲम्ब्युलन्सने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर