शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

घरगुती वीज कनेक्शन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू; वर्षभरात करणार जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:30 IST

वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादरप्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार वीज कनेक्शनसाठी पात्र कुटुंबांच्या यादीला नोव्हेंबरच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने मंजुरी घ्यावी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर: वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत. अशा कुटुंबांना मार्च २०१९ पर्यंत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे.केंद्र शासनाने वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना वीज कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार ज्या घरात वीज नाही अशा कुटुंबांची माहिती ग्रामपंचायतीने पंचायत समित्यांना सादर करावयाची आहे. ही यादी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत वीज मंडळाकडे जाणार असून त्यांच्याकडून सर्वेक्षण करून कनेक्शन देण्याची कार्यवाही होणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मोफत तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाकडून ५०० रुपये अनामत रक्कम घेऊन कनेक्शन देण्यात येणार आहेत. ------------------------------दक्ष असलेल्या गावांनाच..- सर्वसामान्यांसाठी शासनाच्या अनेक योजना येतात; मात्र त्याचा फायदा ठराविकच गावातील जनतेला होतो. त्याचे कारण त्या गावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व ग्रामसेवक दक्ष असतात. अनेक ग्रामसेवकाला गावातील कुटुंबांची खडान्खडा माहिती असते. अशा गावातील नागरिकांना घरबसल्या अनेक योजनांचा लाभ होतो. याही योजनेचे असेच होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी दक्ष राहून वीज कनेक्शन नसलेल्या सर्वच कुटुंबाच्या याद्या करणे अपेक्षित आहे. --------------------मान्यता घ्यावी लागणार- ग्रामपंचायतीने सर्वेक्षण करून तयार केलेल्या वीज कनेक्शनसाठी पात्र कुटुंबांच्या यादीला नोव्हेंबरच्या ग्रामसभेत मंजुरी घ्यावी असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. यामुळे वीज कनेक्शन नसलेले एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण