शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

घरगुती वीज कनेक्शन देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू; वर्षभरात करणार जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:30 IST

वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादरप्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार वीज कनेक्शनसाठी पात्र कुटुंबांच्या यादीला नोव्हेंबरच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने मंजुरी घ्यावी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर: वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेनुसार (‘सौभाग्य’) वीज कनेक्शन देण्यासाठी गावोगावी सर्वेक्षण करून याद्या सादर करण्यात आल्या आहेत. अशा कुटुंबांना मार्च २०१९ पर्यंत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे.केंद्र शासनाने वाड्या-वस्त्यांवरील तसेच गावातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना वीज कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार ज्या घरात वीज नाही अशा कुटुंबांची माहिती ग्रामपंचायतीने पंचायत समित्यांना सादर करावयाची आहे. ही यादी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत वीज मंडळाकडे जाणार असून त्यांच्याकडून सर्वेक्षण करून कनेक्शन देण्याची कार्यवाही होणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मोफत तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाकडून ५०० रुपये अनामत रक्कम घेऊन कनेक्शन देण्यात येणार आहेत. ------------------------------दक्ष असलेल्या गावांनाच..- सर्वसामान्यांसाठी शासनाच्या अनेक योजना येतात; मात्र त्याचा फायदा ठराविकच गावातील जनतेला होतो. त्याचे कारण त्या गावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व ग्रामसेवक दक्ष असतात. अनेक ग्रामसेवकाला गावातील कुटुंबांची खडान्खडा माहिती असते. अशा गावातील नागरिकांना घरबसल्या अनेक योजनांचा लाभ होतो. याही योजनेचे असेच होऊ नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी दक्ष राहून वीज कनेक्शन नसलेल्या सर्वच कुटुंबाच्या याद्या करणे अपेक्षित आहे. --------------------मान्यता घ्यावी लागणार- ग्रामपंचायतीने सर्वेक्षण करून तयार केलेल्या वीज कनेक्शनसाठी पात्र कुटुंबांच्या यादीला नोव्हेंबरच्या ग्रामसभेत मंजुरी घ्यावी असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. यामुळे वीज कनेक्शन नसलेले एकही कुटुंब योजनेपासून वंचित राहणार नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण