शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी ९४ हजारांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:16 IST

मागील वर्षीच्या १ हजार ३४ कोटी थकबाकीत यंदा पडेल भर

ठळक मुद्देपाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या ९४ हजार ३९ इतकीसोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद

सोलापूर:  दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफीची होणारी मागणी, नियमित कर्ज भरणाºयांना वाºयावर सोडून कर्ज थकविणाºयांसाठी कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण, शिवाय कर्ज भरण्याची मानसिकता कमी झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील वर्षी १ हजार ३४ कोटी ४३ लाखांवर गेलेली थकबाकी यावर्षी काहीअंशी वाढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या वाढत-वाढत ९४ हजार ३९ इतकी झाली आहे.

सोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद आहेत. यापैकी अनेक शेतकरी दरवर्षी कर्ज  घेतात व भरतातही; मात्र काही शेतकरी घेतलेले कर्ज न भरता कर्जमाफीची वाट बघतात. २००७-०८ मध्ये झालेल्या कर्जमाफीत थकबाकीदारांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज माफ झाले; मात्र नियमित कर्ज भरणाºयांच्या हाती काहीच पडले नव्हते. त्याचा परिणाम थकबाकी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.

२००७-८ च्या कर्जमाफीनंतर चार वर्षे कर्ज वसुलीचे प्रमाण चांगले होते; मात्र त्यानंतर थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. कर्ज वाटपाची रक्कम, शेतकरी संख्या जशी वाढली आहे तशीच थकबाकीची रक्कमही दरवर्षी वाढत असल्याने बँक अडचणीत आली आहे. ज्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यावेळी वसुलीवर काहीअंशी परिणाम होतो; मात्र पुढच्या वर्षी हीच परिस्थिती राहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे; मात्र मागील तीन-चार वर्षांत वसुलीची टक्केवारी घसरत असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.

कारखानदारांच्या थकबाकीचेही कारण...- सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज मागील चार-पाच वर्षांत थकल्याचा परिणामही शेतकºयांच्या कर्ज वसुलीवर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांकडे अधिकारी वसुलीसाठी गेल्यावर पुढाºयांच्या कारखान्याची पहिली वसुली करा मग आमच्याकडे या, असे शेतकरी अधिकाºयांना बोलतात, त्यामुळे अधिकाºयांची मानसिकता शेतकºयांकडे वसुलीसाठी जाण्याची राहिली नाही, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी