शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सोलापूर जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी ९४ हजारांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:16 IST

मागील वर्षीच्या १ हजार ३४ कोटी थकबाकीत यंदा पडेल भर

ठळक मुद्देपाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या ९४ हजार ३९ इतकीसोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद

सोलापूर:  दुष्काळी परिस्थिती, कर्जमाफीची होणारी मागणी, नियमित कर्ज भरणाºयांना वाºयावर सोडून कर्ज थकविणाºयांसाठी कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण, शिवाय कर्ज भरण्याची मानसिकता कमी झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागील वर्षी १ हजार ३४ कोटी ४३ लाखांवर गेलेली थकबाकी यावर्षी काहीअंशी वाढण्याची शक्यता आहे. पाच वर्षांत थकबाकीदार शेतकºयांची संख्या वाढत-वाढत ९४ हजार ३९ इतकी झाली आहे.

सोलापूर जिल्हा बँकेचे दोन लाख कर्जदार शेतकरी सभासद आहेत. यापैकी अनेक शेतकरी दरवर्षी कर्ज  घेतात व भरतातही; मात्र काही शेतकरी घेतलेले कर्ज न भरता कर्जमाफीची वाट बघतात. २००७-०८ मध्ये झालेल्या कर्जमाफीत थकबाकीदारांचे मोठ्या प्रमाणावर कर्ज माफ झाले; मात्र नियमित कर्ज भरणाºयांच्या हाती काहीच पडले नव्हते. त्याचा परिणाम थकबाकी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.

२००७-८ च्या कर्जमाफीनंतर चार वर्षे कर्ज वसुलीचे प्रमाण चांगले होते; मात्र त्यानंतर थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. कर्ज वाटपाची रक्कम, शेतकरी संख्या जशी वाढली आहे तशीच थकबाकीची रक्कमही दरवर्षी वाढत असल्याने बँक अडचणीत आली आहे. ज्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यावेळी वसुलीवर काहीअंशी परिणाम होतो; मात्र पुढच्या वर्षी हीच परिस्थिती राहत नाही, असा आजवरचा अनुभव आहे; मात्र मागील तीन-चार वर्षांत वसुलीची टक्केवारी घसरत असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले.

कारखानदारांच्या थकबाकीचेही कारण...- सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज मागील चार-पाच वर्षांत थकल्याचा परिणामही शेतकºयांच्या कर्ज वसुलीवर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांकडे अधिकारी वसुलीसाठी गेल्यावर पुढाºयांच्या कारखान्याची पहिली वसुली करा मग आमच्याकडे या, असे शेतकरी अधिकाºयांना बोलतात, त्यामुळे अधिकाºयांची मानसिकता शेतकºयांकडे वसुलीसाठी जाण्याची राहिली नाही, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी