शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

लघु बंधारा उभारून दिला पाणी अडविण्याचा संदेश, शिंगडगावमध्ये परिवर्तनाचे वारे : भारती विद्यापीठ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांकडून एनएसएस यशस्वी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:21 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर्तनाचे वारे वाहतात़  ही किमया केली आहे भारती विद्यापीठाच्या समाजकार्य(प्रथम वर्ष) विभागाच्या विद्यार्थ्यांनी़ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी ...

ठळक मुद्देहागणदारीमुक्तीवर १२ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रबोधन केले़शेतातील काळी माती खणून २५० पोत्यांमध्ये भरली़ या पोत्यांचा बांध घालून पाणी अडवण्याचे नियोजन रोगराई प्रतिबंध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रबोधन केले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : दुष्काळसदृश जिल्ह्यातील शिंगडगाव़़़ समाजकार्यच्या विद्यार्थ्यांची टीम पोहोचते़़़दोन दिवस श्रमदानातून लघु बंधारा उभारतात़़़एवढ्यावरच न थांबता शिवार फेरी काढून पाणी अडवा, पाणी जिरवाचा संदेश देतात़़़अन् गावात परिवर्तनाचे वारे वाहतात़  ही किमया केली आहे भारती विद्यापीठाच्या समाजकार्य(प्रथम वर्ष) विभागाच्या विद्यार्थ्यांनी़ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन शिंगडगावचे सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी भारती विद्यापीठ समाजकार्यचे प्रा़ डॉ़ शशिकांत हिप्परगी, कार्यक्रम अधिकारी डॉ़ प्रा़ जयश्री मेहता, तंटामुक्त समिती अध्यक्ष धोंडिराज कोरे, जि़ प़ शाळेचे मुख्याध्यापक अमिन पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कोरे, स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष पंडित अचलेरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोळी, अरविंद वाघमारे, महारुद्र बडुरे यांची उपस्थिती होती़  प्रारंभी सोनाली कुलकर्णी हिने स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले़ प्रास्ताविकेतून प्रा़ डॉ़ शशिकांत हिप्परगी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमागचा हेतू विशद केला़ यावेळी प्रीती कोरे, आम्रपाली टिळक आणि पौर्णिमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला़ त्यानंतर ग्रामस्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आला़ शिबिराच्या दुसºया दिवशी माणिक जाधव यांचा ‘हसी के गुब्बारे’ मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला़ शिबिराच्या तिसºया दिवशी मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी चव्हाण यांचे ‘ग्रामीण भागातील महिलांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले़ शिबिराच्या चौथ्या दिवशी भारती विद्यापीठ बालविकासच्या मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांचे ‘शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन झाले़ शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्यांनी समारोप करण्यात आला़ --------------------लघु बंधारा उभारला़़़शिबिरातील दोन दिवसांत प्रा़ डॉ़ जयश्री मेहता, कृषी अधिकारी आऱ जे़ शिंदे आणि सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी गटाने शेतातील काळी माती खणून २५० पोत्यांमध्ये भरली़ या पोत्यांचा बांध घालून पाणी अडवण्याचे नियोजन आखून दिले़ त्याबरोबरच पावसाळ्यात किती पाणीसाठी होईल याचा अंदाज बांधला़ --------------------प्रबोधन...या विद्यार्थ्यांनी प्रारंभी गावातून सर्व्हे करून किती लोकांकडे शौचालय आहे आणि किती लोकांकडे नाही याची माहिती गोळा केली़ तसेच शौचालयाअभावी निर्माण होणारे आजार, रोगराई प्रतिबंध अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रबोधन केले़ याबरोबरच हागणदारीमुक्तीवर १२ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्रबोधन केले़ तसेच ग्रामीण विकासाच्या योजना सांगितल्या़ 

टॅग्स :SolapurसोलापूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार