शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ; उसाचे बिल न मिळाल्याने शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:31 IST

सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. आधीचे पैसे मिळाले, पण उशिराने नेलेल्या उसाचे ...

ठळक मुद्देविषारी औषध पिऊन जीवन संपवलेखिशात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव

सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.

सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. आधीचे पैसे मिळाले, पण उशिराने नेलेल्या उसाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते. अखेर पाटील यांनी विषारी औषध पिऊन जीवन संपवले. खिशात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला.

चिठ्ठीतील मजकूर....माननीय पोलीस पाटील यांच्याशी, मी स्वत: आत्महत्या करण्याबाबत तीन महिने झाले कारखाना बिल देत नाही. शेतात खत घालायचे राहिले. परवाच एप्रिलमध्ये लहान मुलाचे लग्न झाले. हातात काही एक पैसा नाही. मला व माझ्या मिसेसला दवाखान्याचे खर्च चालले आहे. महागाई तर अशी जळत आहे. लोकांचे पैसे द्यावयाचे आहेत. घरखर्च, लाईट बिल आणि भावाच्या मुलीचे लग्न आले आहे, याचा विचार करून मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझे कोणावरही आरोप नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूरfarmer suicideशेतकरी आत्महत्याSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसagricultureशेती