शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

धक्कादायक; सोलापूरच्या ग्रामीण भागात १९ दिवसांत कोरोनाचे १३४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:09 IST

सोलापूर शहराचा आलेख आला खाली; पंढरपूर, बार्शी, माळशिरसमध्ये वाढली चिंता; शहरात २१ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देग्रामीण भागात १५ एप्रिलपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हतामे महिन्यात ही संख्या ३८ वर गेली त्यानंतर जून महिन्यात संसर्गात वाढ झालीया महिन्यात ३२१ आणि जुलै महिन्यात तब्बल ३ हजार २९२ रुग्ण वाढले

सोलापूर : आॅगस्ट महिन्यात आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग शहरात कमी तर ग्रामीण भागात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या १९ दिवसात ग्रामीणमध्ये १३४ तर सोलापुरात फक्त २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात बार्शी, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात कोरोना संसर्गाची चिंता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ग्रामीण भागात १५ एप्रिलपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. त्यानंतर या महिनाअखेर दोन रुग्ण आढळले, मे महिन्यात ही संख्या ३८ वर गेली. त्यानंतर जून महिन्यात संसर्गात वाढ झाली. या महिन्यात ३२१ आणि जुलै महिन्यात तब्बल ३ हजार २९२ रुग्ण वाढले. आॅगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चढत्या क्रमाने रहिला. १८ दिवसात ४ हजार ४६९ रुग्ण आढळले आहेत. हीच स्थिती कोरोनाने मृत्यू होणाºया रुग्णांची राहिली आहे. एप्रिलमध्ये केवळ एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर मे मध्ये :४, जून: १३, जुलै: ८५, आॅगस्ट: १२६ अशा २२९ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मे, जून व जुलै महिन्यात सोलापूर शहरात संसर्ग वाढला होता. मृत्यूचे प्रमाण चिंताजनक झाले होते. जुलैच्या मध्यानंतर स्थिती बदलत गेल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात १२ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. त्यावेळी झालेल्या चाचण्यांच्या मानाने पॉझिटिव्हचा दर होता फक्त ६.१७ टक्के, मे महिन्यात हा दर १२.६४ तर जूनमध्ये २५.८७ वर गेला. पुन्हा जुलै महिन्यात हा दर ११.९८ झाला तर आॅगस्ट महिन्यात केवळ ७.७७ टक्क्यांवर आला आहे. ही स्थिती मृत्यूदराची आहे. एप्रिलमध्ये शहराचा मृत्यूदर ५.७१ टक्के होता, तो मे मध्ये १०.४६ व जूनमध्ये ११.४६ वर गेला. आता जुलैनंतर मृत्यूदर ४.२६ टक्के तर आॅगस्टमध्ये २.१८ टक्क्यांवर आला आहे. तर याउलट आता ग्रामीणचा मृत्यूदर २.८३ टक्क्यांवर गेला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू