शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

आझादी के सत्तर साल बाद अब हम आझाद हुए !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 15:40 IST

सोलापूर शहरातील काश्मिरी माथाडींच्या भावना

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : ‘पाजी, अपने देश को आझादी मिल के ७० साल हुए. लेकीन जम्मू-काश्मीर मे लोग आझादीसे जी नही पाते थे. आज वहाँसे कलम ३७० हटाया गया, ये हमारे लिए खुशी की बात तो है.़ लेकीन सबसे खुशी की बात तो ये है की, हम अब आझाद हुए’, या शब्दात गेल्या अनेक वर्षांपासून एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करणाºया काश्मीरमधील माथाडी कामगारांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. 

सोमवारी राज्यसभेत झालेल्या मतदानानंतर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कलम हटवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करताना शहर आणि ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत झाले. एकीकडे या निर्णयाबद्दल आनंदोत्सव होत असताना दुसरीकडे काश्मीरमधून सोलापुरात आलेल्या माथाडी कामगारांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करीत आनंदोत्सव साजरा केला. 

केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेऊन जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आता तेथील लोक यापुढील आयुष्य गुण्यागोविंदाने घालवतील.-ककूराम, बडूर, ता. रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

कलम ३७० हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सूर्य उगवणार आहे. या सूर्याला साक्षी मानून तेथील जनता भयमुक्त वातावरणात राहतील, याचा अधिक आनंद आहे.-पुशबकुमार, ब्राह्मणी, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू.

गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये होणाºया दहशतवादी हल्ल्यास लोक कंटाळले होते. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. आता ही मुले चांगले शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास वाटतो.- रविकुमार, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

दहशतीच्या भीतीपोटी जम्मू-काश्मीरमधील अनेक जण पोटापाण्यासाठी इतरत्र गेलेले आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यावर आता तेथे रोजगार उपलब्ध होईल. बाहेर गेलेले पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये परततील.-हर्षराज, पंज गारियन, रामनगर, जि. उदमपूर, जम्मू. 

टॅग्स :SolapurसोलापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Amit Shahअमित शहा