शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

दूध आंदोलनावरून सदाभाऊ- राजू शेट्टी आमनेसामने; नगरमध्येही राम शिंदे-लोखंडे यांच्यात जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:40 IST

माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

पंढरपूर/कोल्हापूर : दूध दरवाढीच्या आंदोलनावरून एकेकाळचे शेतकरी चळवळीतील शिलेदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झालेले आहेत. ते भ्रमिष्ट झाले आहेत. अशी माणसं प्रत्येक गावात तोंड घालतात, त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधदरवाढीच्या आंदोलनावेळी केली. खोत म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात. शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही ? आंदोलन करायचे नाटक करू नका. सदाभाऊंनी तुमच्यासारख्या शेकडो एकर जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. शेट्टी यांना सगळीकडे सदाभाऊच दिसताहेत.

त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

‘आमच्या नेत्यांमध्ये चार बायका सांभाळण्याची ताकद’

अहमदनगर : एका नवºयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकारआहे. त्यांना शेतकºयांचे काहीहीघेणे-देणे नाही, अशी टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी येथेदूध आंदोलनावेळी केली. त्यावरज्या नवºयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते, तोदोनच काय चार बायकाहीसांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही - थोरातमुंबई : पाच वर्ष भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी दुधाच्या प्रश्नावर शेतकºयांना न्याय दिला नाही, आणि आता तेच आंदोलन करत आहेत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन दूध पावडर न्यूझीलंडहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावावी. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन दुसºयाचे पहायचे वाकून, या वृत्तीने भाजपचे नेते महाराष्ट्रात शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही थोरात यांनी आहे.नाचता येईना अंगण वाकडेवडगाव मावळ (पुणे) : मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतातील काही कळत नाही. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकºयांच्या प्रश्नांवर घाला. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी सरकारची स्थिती असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर