शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

दूध आंदोलनावरून सदाभाऊ- राजू शेट्टी आमनेसामने; नगरमध्येही राम शिंदे-लोखंडे यांच्यात जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:40 IST

माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

पंढरपूर/कोल्हापूर : दूध दरवाढीच्या आंदोलनावरून एकेकाळचे शेतकरी चळवळीतील शिलेदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झालेले आहेत. ते भ्रमिष्ट झाले आहेत. अशी माणसं प्रत्येक गावात तोंड घालतात, त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधदरवाढीच्या आंदोलनावेळी केली. खोत म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात. शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही ? आंदोलन करायचे नाटक करू नका. सदाभाऊंनी तुमच्यासारख्या शेकडो एकर जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. शेट्टी यांना सगळीकडे सदाभाऊच दिसताहेत.

त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

‘आमच्या नेत्यांमध्ये चार बायका सांभाळण्याची ताकद’

अहमदनगर : एका नवºयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकारआहे. त्यांना शेतकºयांचे काहीहीघेणे-देणे नाही, अशी टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी येथेदूध आंदोलनावेळी केली. त्यावरज्या नवºयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते, तोदोनच काय चार बायकाहीसांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही - थोरातमुंबई : पाच वर्ष भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी दुधाच्या प्रश्नावर शेतकºयांना न्याय दिला नाही, आणि आता तेच आंदोलन करत आहेत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन दूध पावडर न्यूझीलंडहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावावी. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन दुसºयाचे पहायचे वाकून, या वृत्तीने भाजपचे नेते महाराष्ट्रात शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही थोरात यांनी आहे.नाचता येईना अंगण वाकडेवडगाव मावळ (पुणे) : मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतातील काही कळत नाही. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकºयांच्या प्रश्नांवर घाला. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी सरकारची स्थिती असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर