शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दूध आंदोलनावरून सदाभाऊ- राजू शेट्टी आमनेसामने; नगरमध्येही राम शिंदे-लोखंडे यांच्यात जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:40 IST

माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

पंढरपूर/कोल्हापूर : दूध दरवाढीच्या आंदोलनावरून एकेकाळचे शेतकरी चळवळीतील शिलेदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा आमनेसामने आले आहेत. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झालेले आहेत. ते भ्रमिष्ट झाले आहेत. अशी माणसं प्रत्येक गावात तोंड घालतात, त्यांना गांभीर्याने घ्यायचे नसते, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधदरवाढीच्या आंदोलनावेळी केली. खोत म्हणाले, तुम्ही सरकारमध्ये आहात. शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही ? आंदोलन करायचे नाटक करू नका. सदाभाऊंनी तुमच्यासारख्या शेकडो एकर जमिनी घेऊन ठेवल्या नाहीत. शेट्टी यांना सगळीकडे सदाभाऊच दिसताहेत.

त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या नावावर ३०० ते ४०० एकर जमीन असेल तर तिची विक्री करू आणि कडकनाथ कोंबडी प्रकरणात ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडाले त्यांना ते पैसे देऊ, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

‘आमच्या नेत्यांमध्ये चार बायका सांभाळण्याची ताकद’

अहमदनगर : एका नवºयाच्या दोन बायका असे हे तिघाडी सरकारआहे. त्यांना शेतकºयांचे काहीहीघेणे-देणे नाही, अशी टीका माजीमंत्री राम शिंदे यांनी येथेदूध आंदोलनावेळी केली. त्यावरज्या नवºयामध्ये दोन बायका सांभाळण्याची ताकद असते, तोदोनच काय चार बायकाहीसांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.भाजपला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही - थोरातमुंबई : पाच वर्ष भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी दुधाच्या प्रश्नावर शेतकºयांना न्याय दिला नाही, आणि आता तेच आंदोलन करत आहेत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन दूध पावडर न्यूझीलंडहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तो रद्द करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावावी. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन दुसºयाचे पहायचे वाकून, या वृत्तीने भाजपचे नेते महाराष्ट्रात शेतकºयांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही थोरात यांनी आहे.नाचता येईना अंगण वाकडेवडगाव मावळ (पुणे) : मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतातील काही कळत नाही. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकºयांच्या प्रश्नांवर घाला. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी सरकारची स्थिती असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर