शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 9:46 AM

कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.

ठळक मुद्देकार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.नाकारलेल्या बंधाºयाचे ठिकाणी मंत्र्यांचे पाणीपूजन

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत.मागील तीन-चार वर्षांत पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. उत्तर तालुक्यातही अशी कामे होत असली तरी त्याला ब्रेक लावण्याचे काम शासकीय यंत्रणाच करीत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, शासनाचा लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याची कामे केली जातात. यासाठी तत्कालीन वरिष्ठ भू-वैज्ञानिक शक्यतो गावाच्या गरजेचा विचार करुन बंधारे बांधण्यास परवानगी देत असत. त्यामुळे बंधाºयांची कामे गरज असेल त्या ठिकाणी झाली होती. वरिष्ठ भू- वैज्ञानिकांची बदली झाली अन् नव्याने प्रभार घेतलेल्या अधिकाºयांनी जिल्हा परिषद व स्थानिक स्तर कार्यालयाने पाठविलेल्या अनेक बंधाºयांच्या जागा अयोग्य असल्याचे कळविले. त्यामुळे मागील वर्षी उत्तर तालुक्यातील अनेक ठिकाणचे बंधारे नाकारले गेले. याचा फटका अनेक गावांना बसला व पावसाचे पाणी अडविण्याची कामे झालीच नाहीत.जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तत्कालीन सोलापूर विभागाचे अधिकारी अशोक देसाई यांच्या कार्यपद्धतीचाही फटका बंधाºयांच्या कामांना बसला. त्यांनी नान्नज-बीबीदारफळ ओढ्यावर बंधारा बसत नसल्याचे सांगितल्याने बंधाºयाचे काम रद्द करावे लागले. त्यानंतर अकोलेकाटी-बीबीदारफळ-सावळेश्वर तसेच नान्नज-बीबीदारफळ -सावळेश्वर ओढ्यावर बंधाºयासाठी जागा अयोग्य असल्याचे सांगितले होते. याप्रमाणेच तालुक्यातील अन्य गावातही विभागीय कृषी अधिकारी व वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामुळे अनेक ठिकाणी गरज असूनही बंधाºयांची कामे झाली नाहीत. गावागावात बंधाºयांची कामे करण्यासाठी जागा व पैसे असूनही अधिकाºयांच्या मनमानीमुळे कामे होत नाहीत.-----------------------नाकारलेल्या ठिकाणी मंत्र्यांचे पाणीपूजनच्तत्कालीन विभागीय कृषी अधिकाºयांनी नान्नज- बीबीदारफळ ओढ्यावर बंधाºयासाठी जागा नाकारली होती. त्यामुळे बंधाºयाचे काम रद्द झाले. याच ठिकाणी स्थानिक स्तर विभागाने बांधलेल्या बंधाºयातून आजही पाणी वाहत आहे. या पाण्याचे पूजन नुकतेच जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले.  अशाच पद्धतीने देसाई यांनी योग्य असल्याचे सांगितल्याने अकोलेकाटी- सावळेश्वर व नान्नज-सावळेश्वर ओढ्यावर दोन बंधारे सुचविले होते. त्याच जागेवर सध्याच्या अधिकाºयांच्या मते बंधारे होऊ शकत नाहीत.--------------------सरकार नकारात्मक...च्बीबीदारफळ हद्दीत लोकमंगल उद्योग समूहाने केलेल्या चार बंधाºयामुळे बीबीदारफळच्या परिसराचे नंदनवन झाले आहे. याच ओढ्यावर मागील पाच वर्षांत शासनाला एकाही बंधाºयाचे काम करता आले नाही. अधिकारी बदलला की नियम बदलतात व बंधाºयांची कामे नाकारली जातात. तालुक्याला खमके नेतृत्व नसल्याने अधिकाºयांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे विकास कामाचे चांगभले होत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय