शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दिल्ली काँग्रेसनेच पेटवली, रामदास आठवलेंनी CAAवरून साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 20:13 IST

देशाच्या राजधानीत हिंसाचार सुरू आहे.  दिल्लीमध्ये काँग्रेस असून, दिल्ली ही काँग्रेसनेच पेटवली आहे

पंढरपूर : देशाच्या राजधानीत हिंसाचार सुरू आहे.  दिल्लीमध्ये काँग्रेस असून, दिल्ली ही काँग्रेसनेच पेटवली आहे. यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये दिल्ली पेटले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आपली भूमिका असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात व्यक्त केले. 

पंढरपूर येथे संतांचा मेळाव्यानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजाभाऊ सर्वगोड, सुनिल सर्वगोड उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, दिल्लीमध्ये काँग्रेसच आहे. त्यामुळे दिल्ली पेटविण्याचे काम काँग्रेसच करेल. अमेरिकेचे आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षांपासून फार चांगले आहेत. काँग्रेसच्या काळातही भारतातील अमेरिकेचे संबंध चांगले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा आणि दिल्लीमध्ये झालेला वादंग. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. आणि दोषींवर कारवाई देखील होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले