शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोरोनापासून देशाचे रक्षण कर, कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:46 IST

कार्तिकी वारी निमित्ताने शासकीय महापूजा संपन्न; यंदा झाला साधेपणाने सोहळा

पंढरपूर : जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोणामुळे लोक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे.

को रोनावर नियंत्रण आणण्यासाठीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वेगळे वळण देणाऱ्याला वारकरी संप्रदायाने दिली नाही साथ

वारकर्‍यांची संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर झालेले असतात. जरी कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न करायचा असतो. कोणी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

पंढरपुरातील घाटाच्या कामाची होणार चौकशी 

पंढरपुरातील चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाट आहे. त्याच्या नजीक नव्याने बांधण्यात आलेला घाट ढासळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब आहे. अशा पद्धतीचे विकास कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावून कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी