शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पावसासाठी मुस्लीम बांधवांचे नमाज पठण; दीड महिन्यापासून पावसाची दडी

By दिपक दुपारगुडे | Updated: September 19, 2023 18:21 IST

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले.

सोलापूर  : मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील मुस्लीम समाज बांधवांनी पाऊस पडावा यासाठी नरखेड येथील इदगाहवर नमाज पठण केले. यावेळी समाजबांधवानी पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना केली. मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील सोयाबीन, तूर, मटकी, चवळी, मका, आदी पिके सुकू लागली आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे विहीर, बोअरला पाणी कमी झाले आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस न झाल्यास हातची आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत पाण्याची गरज असून पाऊस पडावा म्हणून मुस्लीम समाज बांधवांनी नरखेड येथे नमाज पठण केले.

यावेळी मौलाना मुजमिल, युसूफ इनामदार, रफीक तांबोळी, अल्लाउद्दीन इनामदार, उस्मान शेख, आयुब बागवान, शौकत शेख, अशफाक बागवान, मोसिन कोतवाल, शेसाब कोतवाल, सरपंच बाळासाहेब मोटे, ग्रामपंचायत सदस्य अकबर इनामदार, बाबुलाल इनामदार, बाळासाहेब गरड याच्यासह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमNamajनमाज