शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रकाश आंबेडकरांनी राज्यघटनेचा खून केला, सुशीलकुमार शिंदे यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:51 IST

पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले.

सोलापूर : एकजण धर्माच्या नावावर साधुगिरी करतोय, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने राज्यघटना तयार केली. त्यांचेच नातू जातीयवादी पक्षाशी युती करून त्या राज्यघटनेचा खून करण्यास निघाले आहेत, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केली़पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शिंदे म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभावासाठी लोकशाही, संविधान आणले़ मात्र, त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एमआयएमशी मैत्री करून राज्यघटनेला गाडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत़ २०१९ची लोकसभा निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशीच आहे़ सध्या मोदी हे हुकूमशाहीप्रमाणे वागत आहेत़ कारण त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्यांना उमेदवारी नाकारली़ त्यांचे खच्चीकरण केले़मी पवारांना निवडून आणतो - आंबेडकरवंचित आघाडीच्या धसक्यानेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे़ आमचे अकोल्याचे आणखी ठरलेले नाही़ पवारांनी तेथून लढावे, मी त्यांना निवडून आणतो, असा टोला अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबादमध्ये बोलताना लगावला. सुशीलकुमार शिंदे व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. सुशीलकुमार शिंदे हे नुसतेच बुजगावणे आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक