शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

मधमाशांना डाळिंब, सूर्यफुलांचे आकर्षण; परागीकरणात महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 13:21 IST

मधुमक्षिका दिन विशेष वृत्त...

सोलापूर : शहरीकरण वाढत असताना झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांच्या संख्येवर परिणाम होते. सोलापुरात सूर्यफूल व डाळिंबाचे उत्पादन जास्त होत असल्याने या पिकांकडे मधमाशा आकर्षित होतात

मधुमक्षिका दिन हा २० मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. मधमाशांच्या संवर्धनासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. जगप्रसिध्द संशोधक अन्स्टाईने वर्तवलेल्या भविष्यवाणीवरून मधमाशा जर नाहीशा झाल्या तर त्यानंतर साडेचार वर्षात मानवी जीवन पृथ्वीवरून नष्ट होईल यावरून आपल्याला मधमाशा किती महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येत असल्याचे कीटकशास्त्र संशोधक प्रा. रश्मी माने यांनी सांगितले.

मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात.

जिल्ह्यात ५० युवक करताहेत मधुमक्षिका पालन

सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्या उदयोग केंद्राच्या माध्यमातून गेली सहा वर्षापासूनमधूबन योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देण्यात येते. सांगोला, पंढरपूर, माढा, बार्शी या ठिकाणी सूर्यफूल, डाळिंब पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या मधूबन योजनेचा फायदा झाल्याचा दिसून येतो. जिल्ह्यात ५० युवक हा व्यवसाय करत आहेत. कोरोनामुळे अडचणी आल्या असल्या तरी येत्या काळात अधिक मधमांशाचे पालन करण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे मधू क्षेत्रिक प्रभाकर पलवेंचा यांनी सांगितले.

 

मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते.

- प्रा. रश्मी माने, किटकशास्त्र संशोधक

मधमाशांच्या पालनामुळे उत्पन्नात वाढ तर होतेच त्याच बरोबर मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती देखील स्थानिक पातळीवरळ होत आहे. जास्तीत जास्त युवकांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करावा. मधूबन योजनेचा लाभ घेऊन आपले आयुष्य देखील मधुर बनवू शकतो.

- प्रभाकर पलवेंचा, मधू क्षेत्रिक, खादी ग्रामोद्योग मंडळ

--------

टॅग्स :Solapurसोलापूर