शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राजकारण वेगळे; आमची मैत्री राहील : रणजितसिंह नाईक -निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:07 IST

राज्यातच नव्हे संपूर्ण देशात चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय

ठळक मुद्दे- भाजपने माढा मतदारसंघात केलेले बेरजेचे व्यापक राजकारण- मोहिते-पाटलांचा भाजप प्रवेश अन् मतदारसंघात निंबाळकर यांना दिलेले बळ - नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभा; चंद्रकांतदादांचा थेट संपर्क

सोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात दोन मित्रांची लढत झाली. त्यात एका मित्राचा पराभव झाला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीची राजकारणात बरीच चर्चा झाली. आता निवडणुकीतील त्यांच्या संबंधावर विजयी उमेदवार व फलटणचे सुपुत्र रणजीत नाईक —निंबाळकर यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : तुमच्या विजयाचे श्रेय कोणाला द्याल ?उत्तर : ही निवडणूक यशस्वी होण्याचे श्रेय माझ्या सर्व मित्रांना व मतदारांना आहे. त्यांच्या पाठबळामुळेच तर मला जिंकता आले. विकासाच्या मुद्द्यावर मी भर दिला. लोकांच्या मनातले प्रश्न मांडले. त्याला सर्वांनी साथ दिल्याचे दिसून येत आहे. 

प्रश्न : निवडणूक प्रचाराविषयी काय सांगाल ?प्रचारात आलेला अनुभव वाईट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली. टीका करणाºयांनी तारताम्य बाळगायला हवे. टीकेला लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न : मित्राशी लढत झाली, त्याबद्दल काय सांगाल ?राजकारणात हार व जीत असते. ओघाच्या भरात जाऊन राजकीय टीका टिप्पण्णीचा सामाजिक कार्याशी संबंध लावून कोणी मनावर घेऊ  नये. आमची मैत्री ही मैत्रीच असेल.

 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmadha-pcमाढा