शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मोहोळ नगर परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा

By दिपक दुपारगुडे | Updated: February 9, 2024 19:55 IST

परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे.

सोलापूर: मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात पाणी आसताना केवळ नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवाशीयांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातील महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला. तसेच नगर परिषदेसमोर शंकनाद आंदोलन करून मडकी फोडण्यात आली.

यावेळी बारसकर म्हणाले, नगर परिषदेचा कारभार अकार्यक्षम आहे. त्यांना शहराचा पाणी प्रश्न हाताळण्यात अपयश आले आहे. शहरातील धनगर गल्ली, तांबडी माती, नागनाथ मंदिर परिसरात गेली अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. याला केवळ नगरपरिषदेचे प्रशासनच जबाबदार आहे. येत्या दोन दिवसात पाण्याची सोय न झाल्यास या पेक्षाही महिलांचा मोठा मोर्चा नगरपरिषदेवर येईल असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह अग्निशमन सेवा मिळत नसतानाही त्याचा कर मात्र जोरदार वसूल केला जात आहे. स्वतःच्या घरातच भाड्याने राहण्याची परिस्थिती शहरवासीयावर ओढवली आहे. घरपट्टी, गाळा भाडे, नळ पट्टी न भरल्याने गाळ्यांना कुलूप लावण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या समस्येसाठी आमची दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशाराही बारसकर यांनी यावेळी दिला. यावेळी रियाज शेख मंगेश पांढरे, शीलवंत क्षीरसागर, संतोष सलगर आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचाही मोठा सहभाग होता. 

टॅग्स :Solapurसोलापूर