शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकºयांची देणी द्या, मगच गाळप परवाना, साखर आयुक्तांची कारखानदारांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:21 IST

सोलापूर जिल्ह्यातील १२  साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या ऊसबिलाची अंतिम रक्कम दिलेली नाही.  

ठळक मुद्देगतवर्षी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले सहकार मंत्री आणि सहकार खाते या कारखानदारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप जिल्ह्यातील १२  साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या ऊसबिलाची अंतिम रक्कम दिलेली नाही

सोलापूर : ऊस पुरवठा करणाºया शेतकºयांची संपूर्ण थकीत देणी अदा केल्याशिवाय कारखान्यांना यंदा गाळप परवाना देता येणार नाही अशी भूमिका राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांनी घेतली आहे.

गतवर्षी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतु शेतकºयांनी गाळपासाठी दिलेल्या उसाच्या रकमा काही कारखान्यांनी अद्यापपर्यंत दिल्या नाहीत.  सहकार खात्याने या कारखान्याना नेहमीच मुदतवाढ देत अभय दिल्याची भावना ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये पसरली आहे.  सहकार मंत्री आणि सहकार खाते या कारखानदारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.  विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील १२  साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या ऊसबिलाची अंतिम रक्कम दिलेली नाही.  सहकार मंत्री याच जिल्ह्याचे असल्याने त्याशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी साखर कारखाने चालवले जात आहेत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काही शेतकरी संघटनांनी सहकारमंत्र्यांना लक्ष्य करीत त्यांच्या घरावर मोर्चे काढले आंदोलने केली.

दोन महिन्यापासून ऊस उत्पादक शेतकºयांचा असंतोष सातत्याने उफाळून येत आहे. गतवर्षीच्या ऊसाची रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार  नाही असा आक्रमक पवित्रा संघटनांनी आणि ऊस उत्पादक शेतकºयांनी घेतला आहे .  सहकारमंत्र्यांनी आधी ५ सप्टेंबर नंतर २० सप्टेंबर तर आता २५ सप्टेंबर ची डेडलाईन साखर कारखानदारांना दिली आहे.  या पार्श्वभूमीवर राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू- पाटील यांनी २८ सप्टेंबर रोजी नवीन परिपत्रक जारी केले आहे.  त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीचा हवाला देत सन २०१७ -१८ किंवा त्या अगोदरची शेतकºयांची सर्व थकीत देणी पूर्णपणे आता करावीत.  शेतकºयांची देणी अदा   केल्याशिवाय २०१८ -१९ सालचा गाळप परवाना देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख