शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवघे १० साखर कारखाने हिशोबात क्लिअर

By संताजी शिंदे | Updated: February 13, 2024 19:08 IST

जिल्ह्यात यावर्षी ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे.

सोलापूर: जिल्ह्यात २९०० ते ३००० हजार रुपये दर देणाऱ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते केले आहेत. मात्र कसाबसा जाहीर केलेला २७०० रुपये दरही अनेक कारखान्यांना परवडेना झाला आहे. त्यामुळेच २६ कारखान्यांकडे एफआरपी प्रमाणे २४६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत.

जिल्हात यावर्षी ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. यातील औदुंबरआण्णा पाटील (आष्टी शुगर) हा साखर कारखाना २९ जानेवारी रोजी बंद झाला आहे. उर्वरित पैकी १० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम दिल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील नोंदीवरुन दिसत आहे. उर्वरित २६ साखर कारखान्यांकडे एफआरपी नुसार २४६ कोटी थकल्याने दिसत आहे. जिल्हातील श्री. पांडुरंग पंढरपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, सासवड माळीनगर, गोकुळ, ओंकार चांदापुरी, व्ही. पी. शुगर, येडेश्वरी बार्शी व सिताराम महाराज खर्डी या १० कारखान्यांनी १०० टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 

दर दिलेले साखर कारखाने

० विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या दोन्ही कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. १५ जानेवारीपर्यंत २७०० रुपये, १६ ते ३१ जानेवारीपर्यंत २७०० +५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात गाळपाला आलेल्या उसाला २७००+१०० रुपये व मार्च महिन्यात २७००+१५० रुपये दर दिला जाणार आहे. एफआरपी साधारण २९०० रुपये बसेल व उर्वरित २०० रुपये नंतर दिले जाणार असल्याचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले. 

० श्री. पांडुरंग साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत २८०० रुपये, त्यानंतर २८५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात २९०० रुपये व मार्च महिन्यात ३००० हजार दिले जात आहेत. 

० श्री. विठ्ठल कारखाना पंढरपूरने नोव्हेंबर महिन्यात २८२५ रुपये, डिसेंबर महिन्यात २८५० रुपये, जानेवारी महिन्यात २९०० रुपये फेब्रुवारी महिन्यात २९५० रुपये दिले तर मार्च महिन्यात २९०० रुपये दिले जाणार असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले. 

० श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या साखर कारखान्यांनी प्रति टन २८०० व २९०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले आहेत. श्री. विठ्ठल पंढरपूर प्रति टनाला २९०० व २९५० दर देत असला तरी २४ कोटी थकले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील तक्त्यावरुन दिसत आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर