शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 10:41 IST

बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांचा ६४७२ मतांनी पराभव केला.

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) :  बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी निवडणूक निकालानंतर मुंबईत जाऊन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, 'काळजी करू नका राजाभाऊ, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राजेंद्र राऊत यांचा सत्कार केला. बार्शीच्या निकालानंतर फडणवीस यांनी कॉल करून मुंबईत बोलावल्याचे राऊत यांनी सांगितले. 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांनी बार्शी मतदारसंघात राजेंद्र राऊत यांचा ६४७२ मतांनी पराभव केला. त्यानंतरही फडणवीस यांनी राऊत यांना सोबत असल्याची ग्वाही दिली.

माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर आमच्यातील गटबाजींमुळे झाला : राऊत 

माझा पराभव विरोधकांकडून झालेला नाही. आमच्यातील एकमेकांचे पाय ओढणे याचा फटका बसला. आम्ही सुधारणा करू. केंदात मोदी सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आलेले आहे. बार्शीतील सुरू असलेली विकास कामे अशीच सुरु राहतील, अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी मांडली, निवडणुकीतील पराभवानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राऊत पुढे म्हणाले, "सर्वसामान्य जनतेने मला मतदान केले आहे. या निवडणुकीत कुणी काय केले हे मला माहीत आहे. माझ्याबद्दल जलसी असणायांना राजाभाऊ काय है दाखवून देतो. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आता काम करताना माजी आमदार म्हणून मर्यादा असणार आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांना विकास कामात सहकार्य करू," असा शब्द राऊत यांनी दिला. 

टॅग्स :barshi-acबार्शीShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस